Category: संपादकीय
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी फडणवीस प्रयत्नशील!
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या आरक्षण याचिकेची सुनावणी आता पाच आठवड्यापर्यंत स्थगित ठेवून परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्याया [...]
सत्ता संघर्षाचा पेच आज सुटणार का ?
राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच अजूनही कायम असून, याची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात सुरु होत आहे. त्यामुळे सत्ता संघर्षांचा न्यायालयीन पेच कायमचा निक [...]
‘आप’ चा निर्णय ओबीसींच्या दृष्टीने!
आज आप या राजकीय पक्षात हरिभाऊ राठोड यांचा प्रवेश झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करित असताना काही प्रश्न उपस्थित होत आहेत. वास्तव प्रश्न मांडण्यातून त्यां [...]
फडणवीसांचा मुंबई महापालिका निश्चय !
महाविकास आघाडी सरकार ला अडीच वर्षात पदच्युत केल्यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे केंद्रीय समितीत स्थान मिळालेले नेते देवेंद्र फडणवी [...]
आश्वासने आणि पक्षाचा अजेंडा
राजकीय पक्षांकडून सर्रास आश्वासने देण्यात येतात. भलेही ती आश्वासने पूर्ण होवोत, की होवू नये. काही वर्षांपूर्वी राजकीय पक्षांनी दिलेली आश्वासने सत् [...]
बाहेरच्यांनाही जम्मू – काश्मीरमध्ये मतदानाचा हक्क !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा तथा ३७० कलम रद्द केल्यानंतर त्या राज्यात आता येणाऱ्या काळाच्या [...]
रोजगारनिर्मितीचे आव्हान
जगभरात अतिशय वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उल्लेख केला जातो. अर्थात 18 ते 35 वयोगटातील तरुणांची संख्या भारतात सर्वाधिक असल्यामुळे तरुणां [...]
फडणवीस यांचे नेतृत्व आता केंद्रातही !
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अडीच वर्षात त्यांना सळो की पळो करून सोडत अखेर सत्तेतून बाहेर करणारे आणि सध्या राज्याचे उपमुख्यम [...]
वाढते अपघात चिंताजनक…
देशभरात रस्ते वेगवान होतांना दिसून येत आहे. काही दिवसांचे अंतर काही तासांत पार करता येत आहे. दळणवळणाच्या सोयी-सुविधा वाढल्या आहेत. मात्र याचबरोबर अपघ [...]
लढवय्या नेतृत्वाची दुर्दैवी अखेर !
शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक विनायक मेटे यांचे वयाच्या अवघ्या पन्नाशीत अपघाताने निधन झाल्याची वार्ता कानी आली, अन् एक क्षण कानावरचा विश्वासच उडाला. अत [...]
