Category: संपादकीय
शिक्षण व्यवस्था बदलण्याची गरज!
भारतीय शिक्षण व्यवस्थेचा एकेकाळी जगभरात डंका होता. तक्षशिला, नालंदासारखी विद्यापीठे या देशामध्ये होती. जगातील अनेक विद्वान शिक्षक, विद्यार्थी या [...]
असह्य उन्हाळा-उकाळा आणि झोपेचा शोध !
महाराष्ट्रात यंदाचा उन्हाळा लोकांच्या जगण्याची कठोर परीक्षा घेणारा अनुभव ठरला आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यांत तापमानाने अनेक ठिकाणी विक्रमी पात [...]
ठाकरेंच्या सेनेत पुन्हा फूट ?
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँगे्रसच्या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रात देखील ठाकरे गटामध्ये उभी फूट पडतांना दिसून येत आहे. [...]
सत्ता, संपत्तीच्या हव्यासातून पक्ष फूट!
भारतीय पक्षराजकारणातील सत्ता, स्वार्थ, वैचारिक दिवाळखोरी, पक्षनिष्ठेचा ऱ्हास आणि संधीसाधूपणा या बाबी वर्तमान खासदार फु [...]
संघ आणि सरकार !
कर्नाटकमधील मंत्री आणि आरएसएस यांच्यात उभा राहिलेला हा वाद भारतातील स्वयंसेवी, सांस्कृतिक आणि वैचारिक संघटनांच्या [...]
युद्धाकडून संवादाकडे; नव्या पर्वाची चाहूल!
मंगळवेढा : मध्यपूर्वेतील अस्थिरता, युद्धाची धग आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे पडणारे परिणाम यांची चर्चा गेल्या काही दशकांपासून सातत्याने होत आ [...]
अमेरिका-इराण संघर्ष : १०७ दिवसांच्या युद्धाचा शांतता कराराने शेवट; बदलत्या जागतिक व्यवस्थेचा नवा धडा!
जागतिक राजकारणात काही घटना अशा असतात की त्या केवळ दोन देशांमधील संघर्ष राहत नाहीत, तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उभ [...]
गुटखा माफियांविरुद्ध ‘मकोका’ चा आसूड! सार्वजनिक आरोग्यासाठी शासनाचे मोठे पाऊल
महाराष्ट्रात गुटखा बंदी लागू होऊन अनेक वर्षे झाली असली, तरी प्रत्यक्षात गुटख्याचा अवैध व्यापार पूर्णपणे थांबलेला नाही. शाळा-महाविद्यालयांच्या परि [...]
इंडिया आघाडीची सहमती आणि विसंगती! अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वाचा अभाव हेच सर्वात मोठे आव्हान
भारतीय राजकारणात २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांनी भाजपविरोधी मतांचे एकत्रीकरण करण्यासाठी "इंडिया" (INDIA) आघाडीची स्थापना केली. य [...]
अस्मिता आणि धार्मिक ‘स्पेस’चा अट्टाहास कशासाठी?
मुंबईतील रस्त्यांवर जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी रंगवण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून निर्माण झालेला वाद हा केवळ एका रंगरेषेचा प्रश्न नाही. त [...]
