Category: संपादकीय
स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करताना !
स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव साजरा करताना देशात एक उत्साह आणि आनंद आहे. देशाच्या पाऊनशे वर्षाच्या इतिहासात राजकीय आणि आर्थिक चढउतार देशाने पाहिले [...]
अमृत महोत्सवी वर्ष आणि विकासाचा आलेख
देशभरात आज स्वातंत्र्याची पंचाहत्तरी अर्थात अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. मात्र स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीयत्वेची जाज्वल ज्योत जागृत कर [...]
मेळघाट नव्हे मृत्यूघाट
राज्यात कोरोनाला सुरुवात झाल्यापासून बालकांच्या पोषणाकडे दुर्लक्ष झाल्याचे आपल्याला कबुल करावे लागणार आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आणि चिखलदरा परि [...]
भाजपचे ओबीसीमय राजकारण !
भारतीय जनता पक्षाने आपल्या नेतृत्वात बदल करीत मुंबई प्रदेशाध्यक्षपद आशिष शेलार या आक्रमक आणि मुंबईची जाण असलेल्या नेत्याकडे सोपवले तर महाराष्ट्राचे प [...]
आश्वासनांची खैरात आणि अर्थव्यवस्थेचे दिवाळे
राजकीय पक्ष आणि आश्वासने यांचे एक अतूट नाते आहे. प्रत्येक निवडणुकीत सर्वच पक्षांकडून जाहीरनामा प्रकाशित करण्यात येतो, त्यास भरघोस आश्वासने दिली जात [...]
प्रतिगामी उदयनराजे आणि पुरोगामी फडणवीस !
मराठा नसूनही मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी फार मोठे कार्य केले, अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा [...]
महाविकास आघाडीतील फूट ?
राज्यात जनभावनेचा आदर पायदळी तुडवत तब्बल अडीच वर्षांपूर्वी सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे सरकार त्याच लोकभावनेतून कोसळले असून, या आघाडीला फुटीचे ग्रह [...]
दहा कोटी भारतीयांकडे अर्थव्यवस्थेला धोकादायक असणारी क्रिप्टोकरन्सी!
क्रिप्टोकरेंसी किंवा डिजिटल चलन यावर देशात अजूनही बंदी आहे. अर्थात या करन्सीच्या अनुषंगाने होणाऱ्या लाभावर भारतात कर आकारला गेला असला तरी, प्रत्यक्ष [...]
संसदेचे अधिवेशन पाण्यात
संसदेचे पावसाळी अधिवेशनात झालेल्या गोंधळामुळे संसदेचे अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित केले गेले. वास्तविक पाहता संसद म्हणजे देशातील 131 कोटी नागरिक [...]
फडणवीसांची आक्रमकता अन् विरोधकांची हतबलता!
महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप संदर्भात वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थखाते सोपविले जा [...]
