Category: संपादकीय
भारत-कॅनडा संबंधात वितुष्ट
खरंतर जगात दहशतवादाच्या सर्वाधिक झळा जर कोणत्या देशाला अनुभवाला मिळायला असेल तर, त्या भारताला. एकेकाळी भारताचा अविभाज्य घटक असणारा पाकिस्तान आज स [...]
निम्मे पदवीधर भारतात बेरोजगार! 
भारतातील पंचवीस वर्षाखालील ४२ टक्के युवक हे बेरोजगार असल्याची आकडेवारी अजीम प्रेमजी विद्यापीठाच्या शाश्वत रोजगार केंद्राच्या वतीने करण्यात आलेल्य [...]
संसद लोकांचे प्रतिबिंब
भारतीय संसद जी एका शतकापेक्षाही अधिक काळातील घटनांची साक्षीदार राहिली आहे, त्या इमारतीतून संसद आता नव्या इमारतीमध्ये स्थलांतरित होणार आहे. तर दुस [...]
आरक्षणात आरक्षण हवे! 
आपल्या सदरातून आपण व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महिला आरक्षण विधेयक संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केले. हे विधेयक सादर होण्याबरोबर काँग [...]
नावात काय आहे ?
महान विख्यात नाटककार शेक्सपीअर म्हणून गेला आहे की, ‘नावात काय आहे’? खरंतर आजकाल माणसांच्या नावांपेक्षा प्राण्यांना नावे ठेवण्यावरून मोठे वादंग हो [...]
संसदीय इतिहासाचा लेखाजोखा आणि बरेघ काही! 
संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या निमित्ताने नेमका कोणता अजेंडा पुढे आणला जाईल, याविषयी अजूनही स्पष्ट भूमिका आल [...]
दहशतवादाच्या घटना चिंताजनक
गेल्या काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जम्मू-काश्मीर खोर्यात तीन अधिकार्यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. हा आकडा सातत्याने वाढ [...]
आरक्षणधारी आणि आरक्षण मागणारी शक्ती एकत्र येण्याची गरज! 
महाराष्ट्रात मराठा हा समाज प्रामुख्याने शेतीप्रधान समाज राहिला आहे. परंतु, जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतशी त्यांच्याही कुटुंबातील लोकसंख्या वाढत [...]
वाढता जातीय तणाव चिंताजनक
महाराष्ट्र राज्याची एक वेगळी ओळख आहे. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र म्हणून ओळख आह [...]
तेलगे देसमचे भवितव्य ?
तेलगु देसम या पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना अटक केल्यानंतर आंध्रप्रदेशचे राजकीय वातावरण ढवळून निघतांना दिसून येत आहे. मात्र यानिमित्ताने [...]
