Category: संपादकीय
मराठेतर मुख्यमंत्री आणि आरक्षणाची टायमिंग! 
मराठा आरक्षणाची मागणी गेल्या ४० वर्षांपासून सातत्याने होत आली आहे. यासाठी ज्या ज्या वेळी निदर्शने किंवा आंदोलने झाली, त्या त्या वेळी एक महत्वपूर [...]
शाश्वत विकासाच्या दिशेने
जी-20 ची शिखर परिषद नुकतीच पार पडली असून, विशेष म्हणजे प्रथमच ही शिखर परिषद भारताच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा भारताचे जाग [...]
मराठा आरक्षण आणि घटनापीठ ! 
महाराष्ट्र राज्य सरकारने २०१८ मध्ये जो विशेष कायदा मंजूर केला होता, त्या अनुषंगाने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू करण्यात आले होते. २७ [...]
सरकारची दुहेरी कोंडी
राज्यात सध्या दुष्काळाचे ढग कायम आहे, दोन दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यात पावसाने सुरूवात झाली असली तरी, तोपर्यंत पिके जळून गेली आहे, त्यामुळे आता पाव [...]
सत्ताधारी मराठांच्या दुर्लक्षामुळे मराठा आरक्षण प्रलंबित! 
सामाजिक न्यायाचा कोणताही प्रश्न राजकीय इच्छाशक्ती किंवा पाठबळाशिवाय सुटू शकत नाही, हे भारतीय समाजातील वास्तव आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दाही याच भ [...]
जातीनिहाय जनगणना आणि आरक्षण
महाराष्ट्रासारखे पुरोगामी राज्य सध्या आरक्षणाचा तिढा कसा सोडवायचा या विवंचेनत दिसून येत आहे. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण आणि धनगर [...]
मंडल आयोगाने कर्नाटकात मराठा ओबीसी आणि एसटी ठरवला; महाराष्ट्रात का नाही ? 
मराठा समाज हा प्रामुख्याने शेतीप्रधान असणारा समाज आहे. मानववंशशास्त्र संशोधिका दिवंगत इरावती कर्वे यांनी महाराष्ट्राच्या ज्या तीन प्रमुख शे [...]
महाराष्ट्राची ‘रूलिंग कास्ट’ आरक्षण याचक कशी बनली ? 
मराठा आरक्षण आज राजकीय डावपेचांचा भाग बनल्याने हा विषय चिघळत चालला आहे. मराठा आरक्षणाची पहिली मागणी प्रथमतः १९८१ मध्ये मराठा महासंघाच्या माध्यमात [...]
इंडिया आणि वास्तव
देशात आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती सर्वच पक्षांकडून आखण्यात येत आहे. त्यातच विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केल्यानंतर सत्ताधार्यांसमोर इंडि [...]
भारताचा वाढता प्रभाव
जी-20 परिषद भारतात संपन्न होत असून, या परिषदेचे यजमानपद अर्थात अध्यक्षपद भारताकडे आहे. यानिमित्ताने भारताचे जागतिक पातळीवर भारताचे महत्व पुन्हा ए [...]
