Category: संपादकीय
एका नव्या युद्धाची नांदी
आजमितीस युद्ध कोणत्याही देशाला परवडणारे नाही, त्यामुळे प्रत्येक देशाने शांततापूर्ण सहअस्तित्वाला प्राधान्य देण्याची गरज असतांना, महत्वाकांक्षी स् [...]
आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे आणि उपाय योजना
खरंतर ठाणे येथील दुर्घटनेनंतर आणि राज्य सरकारवर प्रचंड टीकेची झोड उठल्यानंतरच जर शिंदे-फडणवीस सरकारने उपायोजना केल्या असत्या तर, कदाचित नांदेड आण [...]
नस दाबणारा प्रतिनिधी आणि जागलेला महात्मा!
" या माणसाणं देशाचं वाटोळं केलं" असं ट्विट महाराष्ट्रातीर एक लोक प्रतिनिधीने करताच एक चमत्कार महाराष्ट्राने पाहिला, तो म्हणजे झोपी गेलेला जागा [...]
दादागिरीला झुकते माप
राज्यातील राजकीय कोलाहलमध्ये सध्या काय सुरू आहे, याचा भल्याभल्यांना अंदाज बांधता येत नसला तरी, भाजप सध्यातरी आपल्या मित्रपक्षांना सांभाळतांना दिस [...]
साहित्याचे नोबेल : अध्यात्म आणि भूक! 
सन २०२३ चा साहित्यातील नोबेल पुरस्कार जॉन फोस्से या नॉर्वेजिअन लेखकाला देण्यात आला आहे. या पुरस्काराच्या संदर्भात विशेष दखल घेण्याची बाब अशी की, [...]
ओबीसींचा कैवार नव्हे; सद्दी संपली ! 
महाराष्ट्राच्या पालकमंत्री पदावरून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेली धूसफूस ही खऱ्या अर्थाने, नव्हेच! अजित पवार यांच्या ग [...]
हलगर्जीपणाचे बळी
कोरोनासारख्या गंभीर साथीच्या काळात महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्थेने चोख भूमिका निभावली होती. कोरोनामुळे आरोग्ययंत्रणा भक्कम असायला हवी, यासाठी आरोग [...]
मृत्यूचे तांडव आणि आरोग्य व्यवस्था !
महाराष्ट्रात नांदेड येथे सरकारी रुग्णालयात एकाच दिवसात ३१ मृत्यू होण्याची अवघ्या तिमाहीत दुसऱ्यांदा घडलेली घटना आहे. यापूर्वी, ठाणे येथील शिवाजी [...]
जुन्या पेन्शनचा नवा शंखनाद
राज्यातच नव्हे तर देशभरात जसा आरक्षणाचा मुद्दा चिघळतांना दिसून येत आहे, तसाच जुन्या पेन्शनचा मुद्दा देखील चिघळतांना दिसून येत आहे. जुनी पेन्शन मि [...]
बिहारमध्ये ओबीसी ‘सब पे भारी!’
बिहारच्या जातनिहाय जनगणनेचे आकडे २ ऑक्टोबर ला गांधी जयंतीनिमित्त अखेर जाहीर करण्यात आली. या जनगणनेच्या अनुषंगाने बिहारमधील ओबीसी म्हणजे इतर मागा [...]
