Category: अग्रलेख
जागतिक अशांततेचा काळ शास्त्रज्ञांच्या जीवावर
गेल्या पाच वर्षात कोणता ना कोणता देश स्वत:च्या देशाच्या हितासाठी जगामधील शांतता भंग करत असल्याचे पहावयास मिळत आहे. जागतिक महामारीच्या काळात चीनने [...]
आरक्षणामुळे महिला सुरक्षित होणार का?
महिलांना देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याच्या हेतूने निवडणूक प्रक्रियेदरम्यान आरक्षण मिळावे. तसेच जास्तीत-जास्त महिला राजकारणात सक्र [...]
नारीशक्तीचा नवा अध्याय !
भारतासारख्या देशामध्ये महिलांना केवळ चूल आणि मूल पुरतेच सीमित बघितले जात होते. मात्र अनेक महापुरूषांनी सातत्याने लढा, आंदोलन करत महिलांना पुरूषांबरोब [...]
विधानपरिषदेसाठी मोर्चेबांधणी !
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक [...]
महाराष्ट्राला ड्रग्जचा विळखा!
पुरोगामी महाराष्ट्र असलेल्या या राज्याची वाटचाल कुठे सुरू आहे ? एकीकडे खरात प्रकरण, दुसरीकडे नाशिकमध्येच आयटी कंपनीत सुरू असलेले धर्मांतर प्रकरणा [...]
सावधानतेची कसोटी !
देशाच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या कृषी व्यवस्थेचे आणि त्यावर आधारलेल्या संपूर्ण अर्थचक्राचे लक्ष ज्याकडे लागून राहते, त्या नैऋत्य मान्सूनाबाबत यं [...]
नवभारताचे शिल्पकार !
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. तर संविधान देशात लागू होऊन देखील 75 वर्षांचा काळ लोटला आहे. या 75 वर्षांमध्ये भारताची प [...]
चर्चा फिस्कटली, पुढे काय ?
युद्धविरामनंतर दोन्ही देशांच्या करार करण्याच्या उद्देशाने चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे. इस्लामाबादमध्ये तब्बल 21 तास चाललेल्या इराण-अमेरिका [...]
निधीअभावी इतर योजनांना खीळ !
कल्याणकारी योजना राबविण्यासाठी भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे प्रेरणा देतात, किंबहूना राज्यकर्त्यांनी मार्गदर्शक तत्वांप्रमाणे कारभार करायला [...]
महसूल सेवा उत्तम प्रकारे राबवली जात आहे -आ.बोंढारकरशिबिरात 702 डिजिटल सातबारा व 669आठ-अ उतार्यांचे वाटप; 10 जणांना संजय गांधी योजनेचा लाभ
शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिर अभियान (टप्पा क्र. 1) अंतर्गत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक् [...]
