Category: अग्रलेख

1 2 3 107 10 / 1061 POSTS
जुनाट राग आणि संताप… छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन जीवांचा करुण अंत; संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त

जुनाट राग आणि संताप… छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन जीवांचा करुण अंत; संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त

किरकोळ वादातून मुलाने उचलले टोकाचे पाऊल; वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचाही गेला जीव छत्रपती संभाजीनगर - राग, नैराश्य आणि गरजा पूर्ण न झाल्य [...]
पावसाची विश्रांती आणि महागाईचा चटका!

पावसाची विश्रांती आणि महागाईचा चटका!

महागाईचा वाढता आलेख आणि निसर्गाचा लहरीपणा यांचा सर्वाधिक फटका नेहमीच सामान्य माणसाला आणि शेतकर्‍याला बसतो. एकीकडे बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंच्या कि [...]
सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर !

सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर !

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याची घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. ही केवळ [...]
पाणी वाचवा, भविष्य वाचवा: ‘महा वॉकेथॉन’च्या माध्यमातून जलसंधारणाची लोकचळवळ

पाणी वाचवा, भविष्य वाचवा: ‘महा वॉकेथॉन’च्या माध्यमातून जलसंधारणाची लोकचळवळ

मुंबई: महाराष्ट्राला निसर्गाने मुक्तहस्ते जलसंपत्ती दिली आहे. मात्र, पाण्याचे असमान वितरण, अनियमित पाऊस, वाढते शहरीकरण आणि भूजलाचा बेसुमार उपसा य [...]
सत्तेचे केंद्रीकरण की नियंत्रण ?

सत्तेचे केंद्रीकरण की नियंत्रण ?

मुंबई - महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत नुकत्याच झालेल्या बदलांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारक्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. [...]
श्रद्धेच्या गर्दीत सुरक्षेचा बळी!

श्रद्धेच्या गर्दीत सुरक्षेचा बळी!

लखीसराई/बीरभूम - धर्म, श्रद्धा आणि आस्था या भारतीय समाजजीवनाच्या अत्यंत संवेदनशील बाजू आहेत. मंदिरात दर्शन घेण्यासाठी, देवाला अभिषेक करण्यासाठी क [...]
राज्यातील उद्योग धोरणांवर प्रश्‍नचिन्ह ?

राज्यातील उद्योग धोरणांवर प्रश्‍नचिन्ह ?

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत 36 हजारांहून अधिक कंपन्या बंद झाल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्य [...]
आर्थिक समतेचे काय ?

आर्थिक समतेचे काय ?

दरवर्षी 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. तिरंगा फडकवतो, राष्ट्रगीत गातो आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या क्रां [...]
आश्रमशाळा की मृत्यूशाळा?

आश्रमशाळा की मृत्यूशाळा?

गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आश्रमशाळेत विषारी सर्पदंशामुळे तीन आदिवासी विद्यार्थिनींचा झालेला मृत्यू हा केवळ एक दुर्दैवी अपघात म्हणून विसरून जाण्याचा [...]
भेसळ आणि मानवी जीवन !

भेसळ आणि मानवी जीवन !

आजमितीस जगाच्या पाठीवर कुठलाही पदार्थ घेतला तरी, त्यात भेसळ नाही, असे आत्मविश्‍वासाने सांगता येत नाही. कारण प्रत्येक खाद्यपदार्थांत भेसळ असल्याचे [...]
1 2 3 107 10 / 1061 POSTS