Category: राजकारण
राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून; शेतकरी कर्जमाफी, आरक्षण आणि कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधक सरकारला घेरार
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून २०२६ पासून मुंबई येथे सुरू होत असून ते १० जुलैपर्यंत चालणार आहे. एकूण १९ दिवस चालणाऱ्या या अधिवे [...]
नांदेडच्या राजकारणात मोठी खळबळ; अजित पवार गटाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, राष्ट्रवादीला धक्का
नांदेड : नांदेड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. १४ जून २०२६) शिवसेनेत [...]
कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी; कडक अटी-शर्तींमुळे लाभावर प्रश्नचिन्ह
कुंडलवाडी : राज्य शासनाने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने'मुळे सुरुवातीला शेतकर्यांमध्ये आशेचे वातावरण निर् [...]
“नगरसेवक पळवले जाण्याचे आरोप वास्तव, पण मतदान मतदारच ठरवणार”; कृष्णा आष्टीकरांचा दावा, महाविकास आघाडी एकसंघ असल्याचा विश्वास
नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असताना, महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा आष्टीक [...]

“सदृश आणि अदृश्य शक्ती आमच्यासोबत”; नगरसेवक गायब असल्याच्या चर्चेवर खासदार अशोकराव चव्हाणांचे सूचक वक्तव्य
नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या काही मतदार नगरसेवकांशी संपर्क होत नसल् [...]

महाराष्ट्रात गंभीर जलसंकट; शेतीचा पाणीपुरवठा बंद करून धरणांमधील साठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे जलसंपदामंत्र्यांचे आदेश
https://www.youtube.com/watch?v=JpCAPBSwSOM
'एल निनो'च्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जलसंपदामंत्री रा [...]
आंध्र प्रदेशातील भाजप आमदार ईश्वरा राव नंदुकुडिती यांनी घेतले शनीदेवांचे दर्शन; आमदार विठ्ठलराव लंघे यांच्याकडून सत्कार
सोनई : आंध्र प्रदेशातील भाजपचे एचेर्ला मतदारसंघाचे आमदार ईश्वरा राव नंदुकुडिती यांनी शनिवारी (दि. १३ जून २०२६) सायंकाळच्या आरतीवेळी श्री क्षेत्र [...]
राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी दीपक पटवर्धन; काका कोयटे यांची कार्यकारी अध्यक्षपदी एकमताने निवड
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नागिरी येथील श्री स्वामी स्वरूपानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक पटव [...]
शेतकऱ्यांच्या कष्टाला आदराची गरज, लोकप्रतिनिधींनी शिवरायांच्या नीतिमत्तेचा अंगीकार करावा : खासदार छत्रपती शाहू महाराज
अकोले : "छत्रपती शिवरायांचे राज्य हे खऱ्या अर्थाने 'न्याया'चे होते. आजच्या व्यवस्थेतही त्याच न्यायाची, पारदर्शकतेची आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला आदर [...]
सहकारी बँकांसाठी नियमित व दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रम काळाची गरज; सिमला येथील परिषदेत प्रा. भानुदास बेरड यांचे प्रतिपादन
अहिल्यानगर : बदलती आर्थिक धोरणे, तंत्रज्ञानातील प्रगती, नियामक संस्थांच्या सुधारित सूचना आणि ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे सहकारी बँकांसमोर [...]
