Category: राजकारण

प्रतिभा चाकणकरांना ईडीचे समन्स
मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करणार्या अंमलबजावणी संचालयाने (ईडी) आता चौकशीसाठी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच् [...]
‘विकसित महाराष्ट्र 2047’ कडे राज्याची वाटचाल;1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा संकल्प : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत काळानंतर आता देश विकसित भारत 2047 कडे वाटचाल करत आहे. यात महाराष्ट्राचे योगदान अतुलनीय असून, प्रधानमंत्री नरेंद्र म [...]
नसरापूर अत्याचार प्रकरणी संताप उसळला; आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा द्या; फास्ट ट्रॅक सुनावणीची जोरदार मागणी : निखिल लातूरकर
नांदेड : नसरापूर येथे एका अल्पवयीन चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, राज्यभरातून संतापाची तीव्र लाट [...]
तब्बल 54 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर
मुंबई : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी राबविण्यात येणार्या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. शासनाच्या [...]

आय-पॅकचे संचालक विनेश चंडेल यांना जामीन
नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आय-पॅक संस्थेचे संचालक विनेश चंडेल यांना दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्ट यांनी मोठा दिलासा द [...]
मिसिंग नव्हे कनेक्टींग!
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' काल १ मे पासून सुरू होत झाल्याने राज्यातील या दोन प्रमुख शहरांमधील प्रवास अधिक जलद आणि [...]
राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींचा उमेदवारी अर्ज दाखल
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यातील राजकीय हालचालींना अचानक वेग आला आहे. महायुतीकडून वि [...]
काँगे्रसची माघार, ठाकरेंची अखेर सरशी; विधानपरिषद निवडणुकीसाठी 10 अर्ज दाखल; शिवसेनेकडून बच्चू कडू, डॉ. गोर्हे यांना संधी
मुंबई : विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी गुरूवारी अखेरच्या दिवशी भाजपच्या 6 तर, शिंदे यांच्या शिवसेनेकडून 2 राष्ट्रवादी काँगे्रसकडून 1 आणि महाविकास आ [...]

ऑपरेशन सिंदूर भारताने स्वेच्छेने थांबवले; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला पुन्हा सुनावले
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून होणार्या दहशतवादी कारवायांना ठाम प्रत्युत्तर देण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज असून, गरज पडल्यास दीर्घकालीन लढ्यासही देश [...]
वंगभूमीत सत्ताबदल होईल का?
पश्चिम बंगालच्या राजकारणाने नेहमीच देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील विचारप्रवाहांपासून ते डाव्या आघाडीच्या दीर्घ सत्ताकाळाप [...]
