Category: ताज्या बातम्या
अखेर निदा खानला जामीन मंजूर
नाशिक : नाशिक येथे धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणात आरोपी असलेल्या माजी टीसीएस कर्मचारी निदा खानला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने न [...]
सा.बां.मध्ये विशिष्ट लॉबीचा मुख्यमंत्री आणि सरकारच्या बदनामीचे षडयंत्र !एमएसआयडीसी, एमएसआरडीसी, एमएमआरडी आणि सा.बां.मध्ये कामांची रस्सीखेच
मुंबई : राज्याच्या राजकारणात ज्याप्रकारे फोडाझोडीचे राजकारण सुरू आहे, त्याचप्रकारचा खेळ सार्वजनिक बांधकाम विभागात एका विशिष्ट लॉबीकडून सुरू आहे. [...]
कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा रखडलीआयकर भरणार्या शेतकर्यांची माहिती केंद्राकडून राज्य सरकारने मागविली
मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ’पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ची प्रत्यक्ष अंमलबजावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली जाण्याची [...]

राज्यात 150 हून अधिक ठिकाणी एटीएसचे छापेपाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्कात असलेले रडारवर
मुंबई : राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात असलेली व्यापक कारवाई महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक अर्थात एटीएसने हाती घेतली आहे. पा [...]
काँगे्रसमध्ये विलीनीकरणाची कोणतीही चर्चा नाहीखा. सुप्रिया सुळे ; खासदारांमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून ला [...]
केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या सुरक्षेत त्रुटी
रतलाम : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्याच्या सुरक्षेत मध्य प्रदेशातील रतलाम येथे गंभीर त्रुटी आढळल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली-मुंबई [...]

चंद्रपूरच्या 4 शेतमजुरांचा अपघातात मृत्यूभातलावणीसाठी जातांना वाहन उलटून अपघात, 27 जखमी
चंद्रपूर : उदरनिर्वाहासाठी परराज्यात जाऊन भात लावणीचे काम करणार्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतमजुरांवर दुर्दैवी संकट कोसळले आहे. तेलंगणातील रामगुंड [...]
विष्णुपुरी उड्डाणपुलाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी; दोषींना पाठीशी घातले जाणार नाही : पालकमंत्री अतुल सावे
नांदेड : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी येथे श्री गुरुगोबिंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाच्या बाजूचा संरक्षक [...]
शेतकर्यांसाठी विनाअट कर्जमाफीची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषा50 हजारांची अट का हटवली ; दोन लाख रुपयांपर्यंत लाभ, 56 लाख शेतकर्यांना दिलासा
मुंबई : राज्यातील शेतकर्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर करत दोन लाख रुपयांपर्यंतची विनाअट सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. मुख्यम [...]

शेवगाव तालुक्याच्या भगूर येथे मावा व सुगंधी तंबाखू विकणाऱ्यावर धाड
https://youtu.be/kdk4Q0AXnIU
अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांवर पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले असताना स्थानिक [...]
