Category: मुंबई - ठाणे

1 63 64 65 66 67 1,079 650 / 10788 POSTS
कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा रखडलीआयकर भरणार्‍या शेतकर्‍यांची माहिती केंद्राकडून राज्य सरकारने मागविली

कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा रखडलीआयकर भरणार्‍या शेतकर्‍यांची माहिती केंद्राकडून राज्य सरकारने मागविली

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ’पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ची प्रत्यक्ष अंमलबजावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली जाण्याची [...]
राज्यात 150 हून अधिक ठिकाणी एटीएसचे छापेपाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्कात असलेले रडारवर

राज्यात 150 हून अधिक ठिकाणी एटीएसचे छापेपाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्कात असलेले रडारवर

मुंबई : राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात असलेली व्यापक कारवाई महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक अर्थात एटीएसने हाती घेतली आहे. पा [...]
काँगे्रसमध्ये विलीनीकरणाची कोणतीही चर्चा नाहीखा. सुप्रिया सुळे ; खासदारांमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही

काँगे्रसमध्ये विलीनीकरणाची कोणतीही चर्चा नाहीखा. सुप्रिया सुळे ; खासदारांमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून ला [...]
चंद्रपूरच्या 4 शेतमजुरांचा अपघातात मृत्यूभातलावणीसाठी जातांना वाहन उलटून अपघात, 27 जखमी

चंद्रपूरच्या 4 शेतमजुरांचा अपघातात मृत्यूभातलावणीसाठी जातांना वाहन उलटून अपघात, 27 जखमी

चंद्रपूर : उदरनिर्वाहासाठी परराज्यात जाऊन भात लावणीचे काम करणार्‍या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतमजुरांवर दुर्दैवी संकट कोसळले आहे. तेलंगणातील रामगुंड [...]
शेतकर्‍यांसाठी विनाअट कर्जमाफीची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषा50 हजारांची अट का हटवली ; दोन लाख रुपयांपर्यंत लाभ, 56 लाख शेतकर्‍यांना दिलासा

शेतकर्‍यांसाठी विनाअट कर्जमाफीची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषा50 हजारांची अट का हटवली ; दोन लाख रुपयांपर्यंत लाभ, 56 लाख शेतकर्‍यांना दिलासा

मुंबई : राज्यातील शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर करत दोन लाख रुपयांपर्यंतची विनाअट सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. मुख्यम [...]
अस्वस्थता की फूटीचे राजकारण ?

अस्वस्थता की फूटीचे राजकारण ?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चांचा वेग हा वास्तवापेक्षा अधिक असल्याचे चित्र दिसत आहे. कोणता नेता कोणाला भेटला, कोणता आमदार किंवा खासदार नाराज आ [...]
मुख्यमंत्र्यांचा लोकाभिमुख निर्णय !

मुख्यमंत्र्यांचा लोकाभिमुख निर्णय !

            राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे ही कोणत्याही सरकारची सर्वात मोठी जबाबदारी असते. शेतीवर अवलंबून असले [...]
डॉ. आंबेडकर यांचे विचार समताधिष्ठित भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणादायीराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन ; पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा स्थापना दिवस उत्साहात

डॉ. आंबेडकर यांचे विचार समताधिष्ठित भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणादायीराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन ; पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा स्थापना दिवस उत्साहात

?????????????? मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समता आणि वंचित घटकांच्या उत्थानासाठी आयुष्यभर संघर [...]
आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांचा न्यायासाठी संघर्षआंदोलनाला महाराष्ट्र काँग्रेस शिक्षक विभागाचा भक्कम पाठिंबा : प्रा. प्रकाश सोनवणे

आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांचा न्यायासाठी संघर्षआंदोलनाला महाराष्ट्र काँग्रेस शिक्षक विभागाचा भक्कम पाठिंबा : प्रा. प्रकाश सोनवणे

मुंबई : मुसळधार पावसातही विनाअनुदानित शिक्षकांचा न्यायासाठीचा लढा आझाद मैदानावर अधिक तीव्र झाला. गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यभरातील हजारो शिक्ष [...]
1 63 64 65 66 67 1,079 650 / 10788 POSTS