Category: मुंबई - ठाणे
तरुण पिढीने समाजासाठी आदर्श बनावे : गिते
अकोले : रयत शिक्षण संस्थेच्या कोतुळेश्वर विद्यालय, कोतुळ येथे "नशा मुक्त भारत अभियान" अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमा [...]
नर्सरी – ते राहुरी फॅक्टरी रस्त्याची आश्वासन देऊनही डागडुजी होईना :मुथा
बेलापूर : नर्सरी-देवळाली ते राहुरी फॅक्टरी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून त्याची डागडुजी करण्याचे आश्वासन राहुरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अ [...]
श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या जागेवरील अनधिकृत बांधकामे हटवा
शेवगाव : शेवगाव नगरपरिषद हद्दीतील श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या गट क्रमांक १३१३, १३१४ व १३१५ मधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याचे निर्देश शेवगा [...]
श्रीगोंदा पोलिसांची व्यापारी असोसिएशनसोबत बैठक, डीजे, फटाके व बुलेटच्या आवाजावर कडक कारवाईचा इशारा
श्रीगोंदा : शहरातील शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच् [...]
शुक्राचार्य मंदिरास जागतिक ओळख मिळणार
कोपरगाव शहर : जगप्रसिद्ध परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज अर्थात शुक्लेश्वर मंदिराला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहे. त्याच पा [...]
काकडे व पुरनाळे कुटुंबाने समाज हिताला प्राधान्य दिले : आ. कोल्हे
शेवगाव : सार्वजनिक कामे, पाणी चळवळ आणि समाजसेवेसह शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देणारे कुटुंब म्हणून काकडे कुटुंबाची ओळख आहे. काकडे व पुरनाळे कु [...]
शिवसेना अहिल्यानगर जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी कपिले
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;algolist: 0;multi-frame: 1;brp_mask:0;brp_del_th:null;brp_del_sen:null;motionR [...]
यूपीएससी सीएपीएफ परीक्षेत प्रतीक जेवरे यांचे यश; ‘असिस्टंट कमांडंट’पदास गवसणी, कर्जतमध्ये भव्य सत्कार
कर्जत : कष्ट, जिद्द आणि ध्येयाप्रती असलेली अविचल निष्ठा यांना योग्य दिशेने परिश्रमांची जोड मिळाली, तर यशाला गवसणी घालता येते, हे कर्जतच्या सुपुत् [...]
गौतम सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
कोपरगाव : रिझर्व्ह बँक व शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन, कर्जवाटपातील पारदर्शकता आणि प्रभावी कर्जवसुलीच्या बळावर गौतम सहकारी बँकेने सहकार क्षेत् [...]

गारदा नदीच्या खोलीकरणामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी : ऍड. पोळ
कोपरगाव : शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचले पाहिजे, त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या माजी खा. स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी कोपरगाव ताल [...]
