Category: मुंबई - ठाणे
मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करणार; मंत्री विखे-पाटील यांची घोषणा
न्या. शिंदे समितीला ३० जून २०२७ पर्यंत मुदतवाढ
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधण [...]
राजधानीतील आग: आज आणि व्यवस्थेच्या ज्वाला!
नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील मालवीय नगर येथील एका सहा मजली इमारतीत लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखम [...]
घर फिरले की घराचे वासेही फिरतात!
'घर फिरले की घराचे वासे ही फिरतात', ही मराठी म्हण केवळ कौटुंबिक आयुष्यापुरती मर्यादित नाही; ती राजकारणालाही तितकीच लागू पडते. एखाद्या पक्षाची ताक [...]
महाराष्ट्रात उभारणार जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठपणन मंत्री जयकुमार रावल ; निर्यात व्यवस्थाही बळकट करणार
मुंबई : शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्य शासन कृषी धोरणांची अंमलबजावणी करीत असून, शेतीमालाला अधिक मूल्य मिळावे यासाठी काढणीनंतरची संपूर्ण स [...]
बळीराजाला मोठा दिलासा; शेतकरी कर्जमाफीची घोषणा
मुंबई / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील बळीराजासाठी मोठा दिलासा देत मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी ’शेतकरी कर्जमाफी’ची घोषणा केली. गेल्य [...]

बालमटाकळी येथील पाणीपुरवठा कर्मचारी यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न
https://www.youtube.com/watch?v=J8gJV9di3j4
बालमटाकळी ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून जी गावाची चाळीस वर्षे मी सेवा केली ती सर् [...]
कासारी येथे कृषी कन्यांचे आगमन; ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाला सुरुवात
आष्टी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) संलग्न श्री छत्रपती शाहू, फुले आंबेडकर कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनींचे [...]
अभिजित सुगावकर रोटरी ‘सक्षम’ तर निवृत्ती तोडकर रोटरी ‘आत्मनिर्भर’ पुरस्काराने सन्मानित
अंबाजोगाई : दिव्यांगत्वावर मात करत समाजात सक्षमपणे कार्यरत असलेले वैद्यनाथ बँकेचे व्यवस्थापक अभिजित सुगावकर यांना रोटरी 'सक्षम' तर प्रयोगशील शेतक [...]
चनई येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
अंबाजोगाई : चनई येथे लोकमाता, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुर [...]
नाम फाउंडेशनच्या वॉटर एटीएममुळे १२ गावांना स्वच्छ पाण्याचा दिलासा; ७५ लाखांचा प्रकल्प
आष्टी : ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, स्वच्छ आणि दर्जेदार पिण्याचे पाणी गावातच उपलब्ध व्हावे या उद्देशाने 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून आष्टी [...]
