Category: मराठवाडा
भाळवणीत भारनियमनाविरोधात महावितरण कार्यालयावर मोर्चा
भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे सततच्या भारनियमनाच्या विरोधात येथील ग्रामस्थांनी वीज वितरणाच्या कार्यालयावर मोर्चा नेत आपला रोष व्यक्त कर [...]
निकृष्ट बियाण्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान; कारवाई व नुकसानभरपाईची प्रहार संघटनेचे मागणी
कर्जत : तालुक्यातील आंबीजळगाव येथील शेतकरी बबन रासकर यांना निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. रासकर यांनी आपल्या शेतात स [...]
विनोद अहिरे यांचे कार्य समाजाभिमुख : बिपीन कोल्हे
कोपरगाव : तालुक्यातील धामोरी येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद अहिरे यांनी त्यांचे वडील कै. मारुती अहिरे यांच्या स्मरणार्थ भैरवनाथ देवस्थान ट्रस्टला [...]
वडिलांकडून मुलीची कुऱ्हाडीने हत्या;एरंडगाव समसूद येथील घटना; बहिणीवरही जीवघेणा हल्ला
शेवगाव : तालुक्यातील एरंडगाव समसूद येथे कौटुंबिक वादातून वडिलांनीच मुलीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शेवगाव पोलीस [...]

सावरगाव शिवारात ट्रकचालकावर दरोडा; बारा तासांत आरोपींना जामखेड पोलिसांनी केली अटक
जामखेड : ट्रक आडवून चालकाला मारहाण करत चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या आरोपींना जामखेड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजा [...]
साकळाई उपसा सिंचन योजनेस मंत्रीमंडळाची मान्यता; चार वर्षांत पूर्ण होणार काम; 1 हजार 234 कोटींचा निधी
अहिल्यानगर : श्रीगोंदा व अहिल्यानगर तालुक्यातील 32 गावांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेस अखेर मंत्रीमंडळाची मान्यता मिळाली. 1 [...]
नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत : औताडे
कोपरगाव शहर : कोपरगाव तालुक्यातील सर्व भागात सोमवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान केलेले आहे. हाथा तोंडाशी आलेला घास न [...]
नागवडे कारखान्याच्या संचालकपदी आळेकर
श्रीगोंदा : सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडीत सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना यांच्या संचालकपदी श्रीगोंदा नगरपालिकेचे माज [...]
सोलर योजनेत शेतकऱ्याची फसवणूक
खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी येथील शेतकरी नवनाथ रावसाहेब ढाकणे यांची सोलर पंप योजनेत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सीआयआर स [...]

भगवान महावीरांचा ‘जगा आणि जगू द्या’ संदेश आचरणात आणावा : नगराध्यक्ष गाडेकर
राहाता : जैन धर्मातील २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिलेला ‘जगा आणि जगू द्या’ हा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहे. तसेच [...]
