Category: अहमदनगर
मासिक सभांना गैरहजेरी; काष्टी ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस
श्रीगोंदा : तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतीत मासिक सभांना सतत गैरहजर राहिल्याप्रकरणी काही सदस्यांना ग्रामपंचायतीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या [...]
रांजणगाव मशिद येथे डाॅ.आंबेडकर जयंती उत्साहात
सुपा : पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथील ग्रामपंचायतीच्या वतीने, सर्व समाज संघटित करुन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या [...]
मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत चैतन्य आगळे तालुक्यात प्रथम
भातकुडगाव फाटा : काही महिन्यापूर्वी झालेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षेत शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळ [...]

रात्रभर महिलांचा दरबार; बकऱ्याचं काळीज अन् दारुआता रिधम बाबा EXPOSE !
https://www.youtube.com/watch?v=izR0H1MtldY
राज्यात सध्या भोंदू बाबा खरात प्रकरण जोरदार गाजतंय. त्याचे अश्लील अन काळे धंदे अजूनही बाहेर येतच आहे [...]
मला समजलेले डॉ. बाबासाहेब आंंबेडकर !
दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आमच्या आयुष्यात एक वेगळाच आनंद सुरू व्हायचा. सुट्ट्या म्हणजे आजोळ, मोकळेपणा, प्रेम आणि संस्कार य [...]

धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित पोलिसांना सापडेना
मुंबई : नाशिक शहरात गाजत असलेल्या कथित धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित म्हणून समोर आलेली निदा एजाज खान ही अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आलेली नाही. [...]
कवी, लेखक, लोककलावंत हे समाजभक्ती व नीतीशक्ती वाढविणारे घटक; डॉ. बाबुराव उपाध्ये : श्रीरामपुरात लोककला कलावंत साहित्यिक परिषदेचे कविसंमेलन उत्साहात
श्रीरामपूर : कवी, लेखक, लोककलावंत यांच्या लेखनात आणि प्रबोधन सादरीकरणात नेहमीच समाजभक्ती व नीतीशक्तीचा आविष्कार असतो, ते संस्कृतीचे सर्वोत्तम घटक [...]
संगमनेरमध्ये भोंदूगिरीचा ‘दत्तधाम’ पॅटर्न फसला! वडगावपान येथे पोलिसांची मोठी कारवाई
संगमनेर : मंत्रोच्चार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली दुर्धर आजार बरे करण्याचा खोटा दावा करून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या परत एका भोंदू च्या मुसक [...]
हरिवंश सिंह सलग तिसर्यांदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी
नवी दिल्ली : राज्यसभेचे उपसभापती म्हणून हरिवंश नारायण सिंह यांची सलग तिसर्यांदा निवड झाली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या प्रक्रियेत त्यांची बिनविरो [...]
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला उशिरा सुचलेले शहाणपणतब्बल तीन वर्षांनंतर तक्रारीला दिले उत्तर ; तक्रार अर्जाचा दिनांक सोडल्यास पत्रातून संदर्भच गायब
मुंबई : राज्यातील व्यवस्था कशी काम करते, तक्रार अर्जांवर किती दिवसांनी कृती केली जाते, आणि अर्जदाराला किती दिवसांनी उत्तर दिले जाते, याचा नमुना [...]
