Category: कृषी
दैनिक अल्हीलाल समूहाचा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा 9 मे रोजीऑल इंडिया मुशायरा आणि वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरणही होणार
पत्रकारितेसोबतच उर्दू साहित्याला प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने करणार्या दैनिक अल्हीलाल समूहाच्या वतीने यंदाही भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्याच [...]
बीडमध्ये ‘स्वयंपाकघरातील औषधी वनस्पती’ प्रदर्शनाचे आयोजननागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-डॉ.विवेक कुलकर्णी
बीड :जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आदित्य आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र, बीड यांच्या वतीने ‘स्वयंपाकघरातील औषधी वनस्पतींचे प्रदर्शन’ ह [...]
बळीराजावर अस्मानी संकट…!
राज्यावर अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मागील वर्षीही अवकाळीच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला होता. या [...]
उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया होणार डिजिटल; बांधकाम क्षेत्रासाठी दिलासा : महसूलमंत्री बावनकुळे यांनी क्रेडाईचे प्रश्न लावले मार्गी
मुंबई : बांधकाम करताना उत्खनन करण्यात आलेले गौण खनिज त्याच जागी वापरले तर त्याला रॉयल्टी माफ करण्यात आली असून, बिनशेतीसाठी आता जिल्हाधिकारी यांच् [...]

ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट! ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा दिमाखात शुभारंभ
https://www.youtube.com/watch?v=568627eO_xQ
मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि [...]
माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ; मुख्यमीं फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती
मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच् [...]

चंदगडमध्ये पावसाचा हाहाकार! शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान!” “प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा.”
https://www.youtube.com/watch?v=VKmvlyk4aBw
कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने आणि गारांनी थैमान घातले आहे. या [...]
पिकांचे सरसकट पंचनामे करून मदत द्यावी; शेतकरी संघटनांची मागणी; तहसीलदारांना निवेदन
देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ [...]
रेल्वे अपघातात महिलेचा मृत्यू
देवळाली प्रवरा : टाकळिमियाँ येथील शेतमजुरीसाठी घराबाहेर पडलेल्या एका महिलेचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. अनिता [...]

मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करा : आ. आशुतोष काळे
कोपरगाव : मंजूर बंधारा तब्बल तीनदा वाहून गेल्यामुळे या बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात असलेल्या असंख्य शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे या [...]
