Category: कृषी
धनादेश न वटल्याप्रकरणी प्रकाश भिमराव पवार यास शिक्षा
अंबाजोगाई : धनादेश न वटल्या प्रकरणी आरोपी प्रकाश भिमराव पवार राहणार मैंदवाडी तांडा तालुका परळी जिल्हा बीड याला एक वर्ष कारावास आठ लाख दहा हजार रु [...]
लिंबागणेश परिसरात रानडुकरांचा उपद्रव; पिकांचे मोठे नुकसान, नुकसानभरपाईची मागणीसौर कुंपण योजना सर्व गावांना लागू करण्याची मागणी – डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश : बीड तालुकातील बालाघाट पट्ट्यातील लिंबागणेश परिसरात सध्या रानडुकरांचा प्रचंड उपद्रव वाढला असून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुक [...]
शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राष्ट्रवादी किसान सभा प्रयत्नशील-अॅड.मानकर
बीड : राज्यभरात वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर त्या रोखण्यासाठी राष्ट्रवादी किसान सभा प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती सभेचे प्रदेश [...]
शेतीप्रश्नी किसान सभेचा बीडला धडक मोर्चा;डॉ. अजित नवले शेतीप्रश्नी बीडमध्ये
बीड : पीकविमा, अतिवृष्टी अनुदान, गाळप केलेल्या ऊसाचे देयक आणि अतिवृष्टीत मृत्युमुखी पडलेले पशुधन नुकसान भरपाई या प्रश्नाला घेत अखिल भारतीय किसान [...]
अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा : माजी आ.स्नेहलता कोल्हे
कोपरगाव : मतदारसंघातील विविध गावांमध्ये सोमवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे [...]
अकोले तालुक्यात गारपीट; शेतीचे नुकसान
अकोले : तालुक्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भर उन्हाळ्यात अचानक पडलेल्या पावसामुळ [...]

राज्यावर पुढील चार दिवस अस्मानी संकट; अनेक जिल्ह्यांत गारपीट व वादळी पावसाचा इशारा
मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने उग्र रूप धारण केले असून पुढील आज बुधवारपासून पुढील चार दिवस अर्थात 4 एप्रिलपर्यंत परिस्थिती आणखी गंभीर राहण्याचा अ [...]

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत द्या;संगमनेर अवकाळीने झोडपले; माजी मंत्री थोरातांची बांदावर जात पाहणी
संगमनेर : तालुक्यातील पश्चिम भागात रविवारी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले असून हाता तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. याचबरोब [...]
भगवानगड परिसरात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
खरवंडी कासार : भगवानगड परिसरात झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शिवाजी रघुनाथ खेडकर असे [...]
शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा; पणन मंत्री जयकुमार रावल ; एफपीओचे राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन
मुंबई : बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर तो उत्तम उद्योजक बनला पाहिजे. यासाठी पणन विभागाच्या वतीने आवश्यक त्या उपा [...]
