Category: कृषी
गेवराईत प्रशासनाचा बेजबाबदारपणा शिगेला; लिलाव रक्कम अडकली, तरुणाने जिल्हाधिकार्यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली; तहसीलदारांसह सहा अधिकार्यांवर गंभीर आरोप; अडीच वर्षे पैसे न मिळाल्याने कर्जबाजारी तरुणाचा टोकाचा इशारा
चकलांबा : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदावरी नदीपात्रातील जप्त वाळू साठ्याच्या लिलाव प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, तब्बल अडीच वर्षे न् [...]
किनवट बाजार समितीत 34 लाखांचा ’सोयाबीन घोटाळा’?शेतकर्यांचे पैसे लांबवल्याने संताप; गोडाऊन सील!
किनवट : किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भोंगळ कारभारामुळे तब्बल 32 शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. नाफेडच्या माध्यमातून विक्री क [...]

कोकणचा बळीराजा रस्त्यावर! आंबा-काजू बागायतदारांचा मुंबई-गोवा महामार्गावर लॉन्ग मार्च
https://youtu.be/l_2ED8Gz_yE?si=hMUgozXtlmzXEDB5
कोकणच्या आंबा आणि काजू बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेला हा 'लॉन्ग मार्च' सध [...]
गारपीटग्रस्त भागांची खा. नीलेश लंकेंकडून पाहणी; जिल्हाधिकाऱ्यांना पत्र ; तातडीच्या मदतीची मागणी
पारनेर : तालुक्यातील ढवळपुरी, धोत्रे, ढोकी, वाघवाडी, निघोज, टाकळीढोकेश्वर, वडगांव सावताळ, हिवरे कोरडा या परिसरात १८ व १९ मार्च रोजी झालेल्या अवका [...]

अकोले बाजार समितीच्या कोतुळ उपबाजार आवारात कांदा मार्केट सूरू शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद
https://youtu.be/FtUmX-vfHWw?si=r39thr7TuIp21nPq
अकोले : अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोतूळ उप बाजार आवारात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्त [...]

कोतुळ उपबाजार आवारात कांदा मार्केटची सुरवात; ओपन लिलाव पद्धतीमुळे चांगला दर; अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा
अकोले : अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोतूळ उप बाजार आवारात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कांदा मार्केटची सुरवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी [...]
दूध भेसळीवर अन्न व औषध प्रशासनचे मौन; शेवगावमध्ये नागरिकांत संताप
शेवगाव : तालुक्यात सध्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, त्याचबरोबर अन्नभेसळीचे प्रकारही वाढल्याची गंभीर बा [...]

बळीराजा संकटात! अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा
https://youtu.be/Khg1Cc3KnXc?si=COgCZIcZslxjLjea
अहिल्यानगर : नगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बळीराजा संकटात सापडला असून, साडेतीन हजार [...]
राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
मुंबई : राज्यात 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर हवामान ढगाळ राहील. तसेच मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वार्य [...]
शेतकऱ्यांच्या बांधावरच न्याय निवाड्याचा ‘कोपरगाव पॅटर्न’; शेतशिवार रस्त्यांचे ७५ वाद ‘बांधावरच’ निकाली; ६० हून अधिक किमीचे रस्ते खुले
कोपरगाव : तालुक्यातील शेतशिवार रस्त्यांच्या प्रलंबित केसेसवर तहसीलदार महेश सावंत यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन न्यायनिवाडा करण्याची मोहीम [...]
