Tag: समाजप्रबोधन

शिरपूरनंतर साक्रीत भोंदू बाबाचा थरार; अडचणी दूर करायला गेलेल्या तरुण-तरुणीचा निर्घृण खून!
धुळे : धुळे जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली आहे. अवघ्या २४ तासांत जिल्ह्यात दोन दुहेरी हत्याकां [...]
संतांचे विचार जीवनाला दिशा देतात-गीतांजली झेंडेबीडमध्ये ’अधिकमास महात्म्य कथा’ सोहळा उत्साहात
मानवी जीवनात संगतीचा परिणाम फार मोठा असतो. वाईट संगतीमुळे चांगल्या माणसाचेही नुकसान होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणांनी व्यसनांच्या आहारी न ज [...]
महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्तविशेष चित्ररथाचे महाराष्ट्रभर होणार भ्रमण
अमरावती : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवले [...]
शाईफेक नव्हे, विचारांवरचा हल्ला!
महाराष्ट्राची ओळख ही संतांची, समाजप्रबोधनाची आणि विवेकाची भूमी अशी आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांच्या वारकरी परंपरेने समाजाला सम [...]
नामस्मरणाची शिदोरीच जीवनाला खरी दिशा देते : ह.भ.प. लोंढे
श्रीगोंदा : “जीवनात धन, संपत्ती आणि मान-सन्मान यापेक्षा सत्कर्म, सेवा व नामस्मरणाची शिदोरी गोळा करणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन हरिभक्त [...]

शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर आयोजित
शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत जरुड येथील स्वप्नपूर्ती लाँन्स येथे दि. 5 मे रोजी [...]
मनुष्य जीवनात विनयशीलता आणि शिस्त अत्यावश्यक-साध्वी अनुराधा पंढरपूरकर
बीड : माणसाने आपल्या जीवनात जितक्या उपाध्या वाढवल्या, तितके त्याचे मूळ साध्य त्याच्यापासून दूर जाते. ध्येय गाठायचे असेल तर उपाध्या कमी करून अपेक् [...]

शिक्षण म्हणजे उन्नतीचा मार्ग, तर धम्माचे अनुसरण म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग-पूज्य भंते धम्मशील थेरोखेमाडे वस्ती (आहेर धानोरा) येथे भीमजयंती व बुद्ध जयंती उत्साहात साजरी
बीड : तालुक्यातील आहेर धानोरा येथील खेमाडे वस्तीवरील कपिलवस्तू बुद्ध विहार येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती तसेच तथागत गौतम [...]

पळसाच्या पानापासून बनवलेली पत्रावळी अन् केळीचे पाने हद्दपार !
कुंडलवाडी : एकेकाळी ग्रामीण भागातील जेवणावळी, धार्मिक कार्यक्रम आणि सण-समारंभांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी पळसाच्या पानांची पत्रावळी आज [...]

“समाज बांधवांनी संघटित होवून संघर्ष केलातरच नवक्रांती निर्माण होईल” : रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे
Oplus_16908288
बीड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील उपेक्षितांना सामाजिक शैक्षणिक व आर्थिक प्रवाहात आणून त्यांचे सक्षमीकरण करण्यासा [...]
