Tag: समाजप्रबोधन

कोर्ट-कचेरी सोडून पंचांकडून थेट ‘जलपरीक्षा’; राजस्थानमधील संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद
https://www.youtube.com/watch?v=cgkdFHiZFX8
[...]

आई-वडिलांची सेवा हेच सर्वात मोठे पुण्य-शांतीब्रह्म नवनाथ बाबा; ब्रम्हनाथ वस्ती येथे हरिकीर्तन उत्साहात संपन्न
बीड : आज संपूर्ण वारकरी संप्रदाय जो दिसत आहे, त्यामागे पंढरपूरातील पुंडलिकाची आई-वडिलांप्रती असलेली सेवा हीच प्रेरणा आहे. आई-वडिलांची सेवा हेच जग [...]
तर्कशक्ती, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगमह.भ.प. राजू महाराज लोखंडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवपद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने व अभिनेत्री मेघना झुझम यांच्या हस्ते सन्मान
अध्यात्म, तर्कशास्त्र, समाजप्रबोधन आणि पर्यावरण जनजागृतीच्या माध्यमातून समाजमनावर अधिराज्य गाजवणारे ह.भ.प. राजू महाराज लोखंडे यांना दैनिक लोकनेता [...]

शिरपूरनंतर साक्रीत भोंदू बाबाचा थरार; अडचणी दूर करायला गेलेल्या तरुण-तरुणीचा निर्घृण खून!
धुळे : धुळे जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली आहे. अवघ्या २४ तासांत जिल्ह्यात दोन दुहेरी हत्याकां [...]
संतांचे विचार जीवनाला दिशा देतात-गीतांजली झेंडेबीडमध्ये ’अधिकमास महात्म्य कथा’ सोहळा उत्साहात
मानवी जीवनात संगतीचा परिणाम फार मोठा असतो. वाईट संगतीमुळे चांगल्या माणसाचेही नुकसान होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणांनी व्यसनांच्या आहारी न ज [...]
महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्तविशेष चित्ररथाचे महाराष्ट्रभर होणार भ्रमण
अमरावती : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवले [...]
शाईफेक नव्हे, विचारांवरचा हल्ला!
महाराष्ट्राची ओळख ही संतांची, समाजप्रबोधनाची आणि विवेकाची भूमी अशी आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांच्या वारकरी परंपरेने समाजाला सम [...]
नामस्मरणाची शिदोरीच जीवनाला खरी दिशा देते : ह.भ.प. लोंढे
श्रीगोंदा : “जीवनात धन, संपत्ती आणि मान-सन्मान यापेक्षा सत्कर्म, सेवा व नामस्मरणाची शिदोरी गोळा करणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन हरिभक्त [...]

शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर आयोजित
शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत जरुड येथील स्वप्नपूर्ती लाँन्स येथे दि. 5 मे रोजी [...]
मनुष्य जीवनात विनयशीलता आणि शिस्त अत्यावश्यक-साध्वी अनुराधा पंढरपूरकर
बीड : माणसाने आपल्या जीवनात जितक्या उपाध्या वाढवल्या, तितके त्याचे मूळ साध्य त्याच्यापासून दूर जाते. ध्येय गाठायचे असेल तर उपाध्या कमी करून अपेक् [...]
