Tag: शेतकरी हित

1 2 3 20 / 21 POSTS
पंचवीस वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या पुढाकाराने नेकनूरमधील शेतरस्ता अखेर मोकळा

पंचवीस वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या पुढाकाराने नेकनूरमधील शेतरस्ता अखेर मोकळा

बीड : एखादा रस्ता हा केवळ मातीचा पट्टा नसतो, तर तो गावाच्या विकासाचा पाया असतो. शेतकर्‍यांच्या घामाला बाजारपेठेपर्यंत पोहोचवणारा दुवा, विद्यार्थ् [...]
बाधित फळपिकांचे पंचनामे त्वरित करा : कृषिमंत्री भरणे

बाधित फळपिकांचे पंचनामे त्वरित करा : कृषिमंत्री भरणे

मुंबई : राज्यातील मे व जून 2026 या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने [...]
राजकारणापलीकडे जाऊन पाण्याची काळजी घेणे गरजेचेमाजी मंत्री थोरात ; निळवंडे पाण्याचे चिंचोली गुरव येथे जलपूजन

राजकारणापलीकडे जाऊन पाण्याची काळजी घेणे गरजेचेमाजी मंत्री थोरात ; निळवंडे पाण्याचे चिंचोली गुरव येथे जलपूजन

संगमनेर : चिंचोली गुरव येथे पाणी परिषद झाली आणि त्यातून निळवंडे प्रकल्पाला गती मिळाली. धरण व कालव्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प पूर [...]
संतुलित खतांसोबत सेंद्रिय खतांचा वापर काळाची गरजकुलगुरू डॉ. विलास खर्चे ; विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक उत्साहात

संतुलित खतांसोबत सेंद्रिय खतांचा वापर काळाची गरजकुलगुरू डॉ. विलास खर्चे ; विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक उत्साहात

देवळाली प्रवरा : शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या निविष्ठांच्या वाढत्या किमती आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असून उत्पादकता [...]
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा  जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन

गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा  जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन

कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात [...]
खा.सोनवणेंची शेतकरीहिताची भूमिका पाहून शेतकरी नेतेही भारावलेशेतकर्‍यांचे प्रश्न घेवून शेतकरीनेते खासदारांच्या घरी

खा.सोनवणेंची शेतकरीहिताची भूमिका पाहून शेतकरी नेतेही भारावलेशेतकर्‍यांचे प्रश्न घेवून शेतकरीनेते खासदारांच्या घरी

जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या हक्काची पिकविम्याची रक्कम त्यांना तात्काळ मिळावी, आदि मुद्दे घेवून शेतकरी नेते खा.बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी गेल [...]
तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्‍न सोडवावेतमहसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश ; करमाळ्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन

तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्‍न सोडवावेतमहसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश ; करमाळ्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन

सोलापूर : राज्यात पूर्वीपासून गृह खाते हे जनतेच्या जीवाचे रक्षण करते, तर महसूल खाते जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करत असते, या सरकारच्या धोरणानुसार त [...]
कृषीसाहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तिसर्‍यांदा मनमोहन कलंत्री बिनविरोधजिल्हा व तालुका संघटनेच्या वतीने सत्कार

कृषीसाहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तिसर्‍यांदा मनमोहन कलंत्री बिनविरोधजिल्हा व तालुका संघटनेच्या वतीने सत्कार

देशपातळीवरील कृषी साहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मनमोहन कलंत्री तर राष्ट्रीय सल्लागार म्हणून सत्यनारायण कासट यांची तिसर्‍यांदा [...]
राजधानीत महात्मा फुले यांना अभिवादन;राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

राजधानीत महात्मा फुले यांना अभिवादन;राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

नवी दिल्ली : महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांद्वारे त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. राजधान [...]
थकबाकीदारांसाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ राबवा; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश

थकबाकीदारांसाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ राबवा; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांमधील थकबाकीदार शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ प्रभावीपणे राबविण्याचे न [...]
1 2 3 20 / 21 POSTS