Tag: गोविंदपानसरे
शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : घोगरे; आ.संजय गायकवाड, धिरेंद्र शास्त्री यांचा तीव्र निषेध
राहाता : आमदार संजय गायकवाड यांच्या कथित गुंडगिरीचा तसेच धिरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव् [...]

शिवाजी कोण होता? पुस्तक वाचनापूर्वीच प्रकाशक प्रशांत आंबी स्थानबद्ध; बुलढाणा पोलिसांची मोठी कारवाई!
https://www.youtube.com/watch?v=ncgRb7nqZKU
बुलढाण्यात 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून सुरू असलेला वाद आता विकोपाला पोहोचला आहे. आमदार संज [...]
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक वाचनापूर्वीच प्रकाशक प्रशांत आंबी स्थानबद्ध; बुलढाणा पोलिसांची मोठी कारवाई!
बुलढाणा : बुलढाण्यात 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून सुरू असलेला वाद आता विकोपाला पोहोचला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर पुस्तकाचे वाच [...]
अर्वाच्य भाषा वापरून लोकशाहीचा गळचेपी हीच संस्कृती का?-माकप; आ.संजय गायकवाड, बागेश्वर बाबा प्रकरणी कारवाईची मागणी-कॉ.अजय बुरांडे
बीड : छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास जनतेसमोर आणणार्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिवसेने [...]
संगमनेरात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन
संगमनेर : संपूर्ण जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा समतेचा व सर्वधर्मसमभावाचा विचार सांगणारे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण [...]

संगमनेरमध्ये आज ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन
संगमनेर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केले. [...]
पुस्तक न वाचता धमकी; संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करा-नितीन सोनवणे
बीड : दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 1988 मध्ये लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादाने महाराष्ट्रात राजकीय आणि [...]
गायकवाड यांची भंपकगिरी इतिसाच्या अज्ञानातून !
काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाभोवती वेळोवेळी निर्माण होणारा वाद हा केवळ एका ग्रंथापुरता मर्यादित [...]

आ. गायकवाड यांची प्रकाशकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी;‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाच्या शीर्षकावरून घातला वाद
कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत दिवंगत गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून तब्बल सुमारे साडेतीन दशकांनंतर नव्याने वाद उभा राहिला [...]
गायकवाडचे बोल म्हणजे सत्तेतून आलेला माज !
महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, क्रांतीबा जोतीबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची भूमी आहे. छत्रपती शिव [...]
