Tag: अन्नसुरक्षा

महाराष्ट्रात अ‍ॅनालॉग पनीर आणि चीजवर बंदी आणण्याची जोरदार मागणी; आरोग्यासाठी ठरू शकते घातक!

महाराष्ट्रात अ‍ॅनालॉग पनीर आणि चीजवर बंदी आणण्याची जोरदार मागणी; आरोग्यासाठी ठरू शकते घातक!

https://www.youtube.com/watch?v=J6qCiE3bIvg महाराष्ट्रात 'अ‍ॅनालॉग पनीर' (दुधाऐवजी वनस्पती तेलापासून बनवलेले बनावट पनीर) आणि चीजच्या विक्रीव [...]
‘महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण २०२६’ ला मंत्रिमंडळाची मंजुरी; जलजीवन मिशन २.० च्या देखभालीसाठी आराखडा तयार होणार

‘महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण २०२६’ ला मंत्रिमंडळाची मंजुरी; जलजीवन मिशन २.० च्या देखभालीसाठी आराखडा तयार होणार

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणाऱ्या 'महाराष्ट्र ग्रामीण पेयजल [...]
चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत! 

चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत! 

 महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकरी ज्या क्षणाची अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर अवतरला आहे. नैऋत्य मान्सूनने राज्यात अध [...]
एफडीए चा अहवाल वास्तव की दिशाभूल करणारा ?

एफडीए चा अहवाल वास्तव की दिशाभूल करणारा ?

      मुंबईतील पायधुनी येथे डेकाडिया कुटुंबातील चार जणांचा कलिंगड खाल्ल्याने विषबाधा होऊन मृत्यू झाल्याचे आपण सर्वांना माहीत आहेच. [...]
अन्न आणि औषध प्रशासन सुस्त आहे का ?

अन्न आणि औषध प्रशासन सुस्त आहे का ?

       मुंबईसारख्या महानगरात घडलेली पायधुनी येथील घटना केवळ एका कुटुंबाच्या दुर्दैवी मृत्यूची कथा नाही, तर ती आपल्या अन्नसाखळीतील गंभीर बिघाडाचा [...]
मुंबईत अन्नातून विषबाधा; चौघांचा मृत्यू

मुंबईत अन्नातून विषबाधा; चौघांचा मृत्यू

मुंबई : शहरातील पायधुनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून अन्नातून झालेल्या संभाव्य विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू [...]
हवामान बदलानंतरही गहू उत्पादन क्षमतेला चालना

हवामान बदलानंतरही गहू उत्पादन क्षमतेला चालना

नवी दिल्ली : देशातील चालू हंगामात गव्हाच्या पिकाची एकूण स्थिती समाधानकारक असल्याचे चित्र समोर आले आहे. अंदाजे 33.4 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर गव्हा [...]
हॉटेलमधील‘बनावट’ पनीर वापरल्यास कारवाई

हॉटेलमधील‘बनावट’ पनीर वापरल्यास कारवाई

मुंबई : हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पनीरच्या नावाखाली स्वस्त ‘चीज नालॉग’ वापरून ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत असताना, महाराष्ट्र सरक [...]
सावधानतेची कसोटी !

सावधानतेची कसोटी !

देशाच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या कृषी व्यवस्थेचे आणि त्यावर आधारलेल्या संपूर्ण अर्थचक्राचे लक्ष ज्याकडे लागून राहते, त्या नैऋत्य मान्सूनाबाबत यं [...]
9 / 9 POSTS