Tag: अन्नसुरक्षा

1 2 10 / 12 POSTS
अन्नसुरक्षेच्या नियमांचा फक्त गाजावाजा नको…कठोर अंमलबजावणी हवी!

अन्नसुरक्षेच्या नियमांचा फक्त गाजावाजा नको…कठोर अंमलबजावणी हवी!

नांदेड : नायगाव शहर व परिसरातील अनेक हॉटेल्स, उपहारगृहे आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये अस्वच्छता, शिळ्या अन्नपदार्थांची विक्री तसेच वर्तमान [...]
मुंबईतील 6 नामांकित हॉटेल्सवर एफडीएची कारवाईपरवानेही रद्द ; ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड नाही

मुंबईतील 6 नामांकित हॉटेल्सवर एफडीएची कारवाईपरवानेही रद्द ; ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड नाही

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील अन्नसुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली असून मुंबईतील सहा नामा [...]
शेतकरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय बैठक उत्साहात

शेतकरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय बैठक उत्साहात

अकोले : शेतीमालाला हमीभाव, शेती कर्ज, पीकविमा, जमिनीचे हक्क, शेतकरी आत्महत्या, महिला शेतकऱ्यांचे प्रश्न, भारत-अमेरिका व्यापार कराराचे शेतीवरील पर [...]
महाराष्ट्रात अ‍ॅनालॉग पनीर आणि चीजवर बंदी आणण्याची जोरदार मागणी; आरोग्यासाठी ठरू शकते घातक!

महाराष्ट्रात अ‍ॅनालॉग पनीर आणि चीजवर बंदी आणण्याची जोरदार मागणी; आरोग्यासाठी ठरू शकते घातक!

https://www.youtube.com/watch?v=J6qCiE3bIvg महाराष्ट्रात 'अ‍ॅनालॉग पनीर' (दुधाऐवजी वनस्पती तेलापासून बनवलेले बनावट पनीर) आणि चीजच्या विक्रीव [...]
‘महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण २०२६’ ला मंत्रिमंडळाची मंजुरी; जलजीवन मिशन २.० च्या देखभालीसाठी आराखडा तयार होणार

‘महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण २०२६’ ला मंत्रिमंडळाची मंजुरी; जलजीवन मिशन २.० च्या देखभालीसाठी आराखडा तयार होणार

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणाऱ्या 'महाराष्ट्र ग्रामीण पेयजल [...]
चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत! 

चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत! 

 महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकरी ज्या क्षणाची अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर अवतरला आहे. नैऋत्य मान्सूनने राज्यात अध [...]
एफडीए चा अहवाल वास्तव की दिशाभूल करणारा ?

एफडीए चा अहवाल वास्तव की दिशाभूल करणारा ?

      मुंबईतील पायधुनी येथे डेकाडिया कुटुंबातील चार जणांचा कलिंगड खाल्ल्याने विषबाधा होऊन मृत्यू झाल्याचे आपण सर्वांना माहीत आहेच. [...]
अन्न आणि औषध प्रशासन सुस्त आहे का ?

अन्न आणि औषध प्रशासन सुस्त आहे का ?

       मुंबईसारख्या महानगरात घडलेली पायधुनी येथील घटना केवळ एका कुटुंबाच्या दुर्दैवी मृत्यूची कथा नाही, तर ती आपल्या अन्नसाखळीतील गंभीर बिघाडाचा [...]
मुंबईत अन्नातून विषबाधा; चौघांचा मृत्यू

मुंबईत अन्नातून विषबाधा; चौघांचा मृत्यू

मुंबई : शहरातील पायधुनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून अन्नातून झालेल्या संभाव्य विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू [...]
हवामान बदलानंतरही गहू उत्पादन क्षमतेला चालना

हवामान बदलानंतरही गहू उत्पादन क्षमतेला चालना

नवी दिल्ली : देशातील चालू हंगामात गव्हाच्या पिकाची एकूण स्थिती समाधानकारक असल्याचे चित्र समोर आले आहे. अंदाजे 33.4 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर गव्हा [...]
1 2 10 / 12 POSTS