Homeताज्या बातम्या

महाराष्ट्रात अ‍ॅनालॉग पनीर आणि चीजवर बंदी आणण्याची जोरदार मागणी; आरोग्यासाठी ठरू शकते घातक!

महाराष्ट्रात ‘अ‍ॅनालॉग पनीर’ (दुधाऐवजी वनस्पती तेलापासून बनवलेले बनावट पनीर) आणि चीजच्या विक्रीवर व वापरावर कडक निर्बंध आणि बंदी आणण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे। हे पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत घातक असून, यामुळे ग्राहकांची मोठी फसवणूक होत असल्याने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) यावर कठोर कारवाई सुरू केली आहे.

चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत! 
‘महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण २०२६’ ला मंत्रिमंडळाची मंजुरी; जलजीवन मिशन २.० च्या देखभालीसाठी आराखडा तयार होणार
हॉटेलमधील‘बनावट’ पनीर वापरल्यास कारवाई

महाराष्ट्रात ‘अ‍ॅनालॉग पनीर’ (दुधाऐवजी वनस्पती तेलापासून बनवलेले बनावट पनीर) आणि चीजच्या विक्रीवर व वापरावर कडक निर्बंध आणि बंदी आणण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे। हे पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत घातक असून, यामुळे ग्राहकांची मोठी फसवणूक होत असल्याने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) यावर कठोर कारवाई सुरू केली आहे.

COMMENTS