Tag: sustainable agriculture
मातीशी नाळ जपणारा अधिकारी : जरूडमध्ये तहसीलदार शेळके यांचा शेतशिवार व शाळेला थेट भेट
बीड : प्रशासन केवळ कार्यालयाच्या चार भिंतीपुरते मर्यादित न राहता ते थेट जनतेच्या दारी पोहोचले, तरच त्याला खर्या अर्थाने लोकाभिमुख स्वरूप प्राप्त [...]
खापर पांगरी येथे ‘एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन’ जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न
शेती उत्पादन वाढवताना जमिनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सौ. के. एस. के. ( [...]
देशात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध
नवी दिल्ली : पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधन व गॅसपुरवठ्याबाबत कोणतीही अडचण नसल्याचा दावा कें [...]
चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत!
महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकरी ज्या क्षणाची अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर अवतरला आहे. नैऋत्य मान्सूनने राज्यात अध [...]

संतुलित खतांसोबत सेंद्रिय खतांचा वापर काळाची गरजकुलगुरू डॉ. विलास खर्चे ; विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक उत्साहात
देवळाली प्रवरा : शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या निविष्ठांच्या वाढत्या किमती आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असून उत्पादकता [...]
सालेवडगावमध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत
आष्टी तालुक्यातील सालेवडगाव येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्न श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथ [...]
मृदा, जल आणि वृक्ष संवर्धन केले तरच भविष्य उज्ज्वल – जलनायक मयंक गांधीसरस्वती नदी पुनरुज्जीवन कामाचा शुभारंभ; हजारोंच्या उपस्थितीत संवाद मेळावा संपन्न
दिंद्रुड येथे सरस्वती नदीच्या पुनरुज्जीवनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रारंभ झाला असून जलसंधारणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. ग [...]
राडी येथे खेती बचाव अभियानाचा शुभारंभ; शेतकर्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
कृषी विभाग, भारत सरकार व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जून ते 15 जून या कालावधीत राबविण्यात येणार्या खेती बचाव अभियान च [...]
सात्रळ येथे प्रवरेच्या कृषिकन्यांचे आगमन
लोणी : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे कृषी महाविद्यालय, लोणीच्या कृषिकन्यांचे आगमन झाले असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. [...]
महाराष्ट्रात उभारणार जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठपणन मंत्री जयकुमार रावल ; निर्यात व्यवस्थाही बळकट करणार
मुंबई : शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्य शासन कृषी धोरणांची अंमलबजावणी करीत असून, शेतीमालाला अधिक मूल्य मिळावे यासाठी काढणीनंतरची संपूर्ण स [...]
10 / 10 POSTS
