Tag: Rural Maharashtra News
सांगली येथील श्रीकांत मुळे यांची एसआरपीएफ मध्ये निवड
तालुक्यातील सांगवी येथील अल्प भूधारक शेतकरी भाऊराव मुळे यांच्या मुलगा श्रीकांत भाऊराव मुळे यांची धुळे येथील एसाआरपीएफ निवड झाल्याचे कळताच गावकर् [...]
उष्माघातापासून सावध राहा ; नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने उष्माघात प्रतिबंध आणि आपत्ती व्यवस्थापन मोहिमेला गती दिली असून [...]
शिंगणापुरात बिबट्याची दहशत; शेळी फस्त
कोपरगाव शहर : शिंगणापूर गावातील २८ चारी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हालचाली वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी [...]
आक्रमक महिलांनी ग्रामपंचायतला ठोकले टाळे राहुरी खुर्दमध्ये पाणीप्रश्न पेटला ; तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
देवळाली प्रवरा : राहुरी खुर्द येथे तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावरून ग्रामस्थांचा संताप अनाव [...]
जामखेमधील मदारी वस्ती तहानलेलीपाण्याठी महिलांची रोजची वणवण ; प्रशासनाचे दुर्लक्ष
जामखेड : तालुक्यातील खर्डा येथील मदारी वस्ती आणि परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. वा [...]
माहूर तालुक्यात जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी तहसीलदार -जगताप
नाशिक येथील कुप्रसिद्ध भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात भोंदूबाबांचे वाढते जाळे आणि त्यातून होणारे आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण याविरोध [...]
मिरजगाव परिसरात मृतदेह आढळला
कर्जत : मिरजगाव परिसरातील अशोक रामभाऊ खिल्लारे यांच्या विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गंगाराम राज नाथ (वय २६, म [...]
लक्ष्मीबाई राजळे यांचे निधन
शहरटाकळी : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील जुन्या पिढीतील लक्ष्मीबाई भानुदास राजळे (वय ८३) यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. स्व. लक्ष्मीबाई [...]
भीषण अपघातात जामखेडच्या दोन तरुणांचा मृत्यूमाहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावरील दुर्घटना; एक गंभीर
जामखेड : माहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावर रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात जामखेड येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर [...]

नामस्मरणाची शिदोरीच जीवनाला खरी दिशा देते : ह.भ.प. लोंढे
श्रीगोंदा : “जीवनात धन, संपत्ती आणि मान-सन्मान यापेक्षा सत्कर्म, सेवा व नामस्मरणाची शिदोरी गोळा करणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन हरिभक्त [...]
