Tag: Rural Maharashtra News
महावितरणची मान्सुनपूर्व दुरुस्ती व देखभाल मोहीम कागदावरचग्रामीण भागात लोंबकळणार्या तारांमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून मान्सुनपूर्व दुरुस्ती आणि देखभाल मोहीम राबविण्यात येत असल्याचा दावा क [...]
एसटी महामंडळाचा भोंगळ कारभारलिंबागणेश येथे एसटी बस बंद पडल्याने प्रवाशांचे हाल, वाहतूक विभाग मात्र बेफिकीर-डॉ. गणेश ढवळे
राज्य सरकारकडून एसटी प्रवाशांच्या सुविधांसाठी विविध योजना व उपक्रमांची घोषणा केली जात असताना प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांना मूलभूत [...]
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात श्रीगोंद्यात औषध विक्रेत्यांचे निवेदन
श्रीगोंदा : अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आवाहनानुसार बुधवार (दि. २० मे) रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमी [...]
राहुरी फॅक्टरीत तरुणाची आत्महत्या
देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागात एका ३५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल [...]
माष्टी येथे शांतता व सामाजिक सलोखा बैठक संपन्न
पोलीस ठाणे हद्दीतील मौजे माष्टी येथे दिनांक 8 मे 2026 रोजी सायंकाळी मराठा समाज व दलित बांधवांमध्ये झालेल्या वादातून परस्पर गुन्हे दाखल झाल्याने ग [...]
बीड जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर पुन्हा ’रॉकेल’ पर्व; 62 रुपये दराने मिळणार रॉकेलतहसीलदार विलास तरंगे यांच्या हस्ते टँकरचे उध्दघाटन
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेला गॅसचा तुटवडा लक्षात घेता, शासनाने सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. अनेक वर्ष [...]
भटके विमुक्त समाज जनगणनेतून वंचित राहू नयेसहारा सर्वांगीण विकास संस्थेचे निवेदन ; प्रशासनाला विशेष सूचनांची मागणी
श्रीगोंदा : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या घरगणना आणि एसआयआर प्रक्रियेत भटके विमुक्त समाजातील एकही कुटुंब वंचित राहू नये, यासाठी सहारा सर्वांग [...]
आंबा-काजू उत्पादकांच्या प्रश्नावरून आंदोलनराजू शेट्टींसह प्रमुख नेत्यांची पोलिसांकडून धरपकड
मुंबई, दि. 15 मे : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत काढण्यात आलेल्या आंदोलन मोर्चादरम्यान मोठा तणाव निर्मा [...]

श्रीरामपूरच्या खंडाळा परिसरात वनविभागाची मोठी कारवाई; आठ दिवसांतील तिसरा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा!
https://youtu.be/V_Ni4l6FK_4
अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा परिसरात वनविभागाने मोठी कारवाई करत अवघ्या आठ दिवसांत [...]
सांगली येथील श्रीकांत मुळे यांची एसआरपीएफ मध्ये निवड
तालुक्यातील सांगवी येथील अल्प भूधारक शेतकरी भाऊराव मुळे यांच्या मुलगा श्रीकांत भाऊराव मुळे यांची धुळे येथील एसाआरपीएफ निवड झाल्याचे कळताच गावकर् [...]
