Tag: Lokmanthan News24

सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया टिळकांनी रचला: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह; अजित डोव्हाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान
पुणे: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्याची हाक देत भारतीय जनतेत राष्ट्रीय चेतना जागवली आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा भक्कम पाया रचला, असे प् [...]

पंतप्रधानांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी अल्पवयीन मुलीकडून माफी; गुन्हा मागे घेणार का? अभिजित दीपके यांचा सवाल
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलीने स [...]
एसटी प्रवास सवलतीच्या परताव्याची होणार सखोल तपासणी; परिवहन विभागाचे ऑडिटचे स्पष्ट निर्देश
मुंबई: राज्यातील विविध कल्याणकारी योजनांमधील आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक करण्याच्या दिशेने राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिल [...]

देशात पेपरफुटीविरोधात कठोर कायदा लागू; राष्ट्रपतींची मंजुरी, सार्वजनिक परीक्षांतील गैरप्रकारांवर कठोर शिक्षेची तरतूद
नवी दिल्ली: सार्वजनिक परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटणे, फसवणूक आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या 'सार्वजनिक परीक्ष [...]
अजित डोभालांची लोकमान्य समजून घेण्यात झालेली चूक !
पुणे ही केवळ महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी नाही, तर भारतीय राष्ट्रवादाची वैचारिक प्रयोगशाळा आहे. याच पुण्याने लोकम [...]
लाचखोरीचा वाढता चिंताजनक आलेख! प्रशासकीय व्यवस्थेच्या शुद्धीकरणाची वेळ
महाराष्ट्रात अलीकडच्या काही दिवसांत लाचेच्या रकमा आणि त्या घेताना पकडले गेलेले अधिकारी पाहिले की डोळे पांढरे होण्याची वेळ येते. बीडमध्ये एक विभाग [...]
मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; विष्णुपंत रसाळ सरांचा सामाजिक उपक्रम
बीड: मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा सेवक तथा माजी [...]
मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; माजी प्राचार्य विष्णुपंत रसाळ यांचा स्तुत्य उपक्रम
बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन [...]

वारकर्यांचा परतीचा प्रवास सुरू; बीड-परळी महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली
पिंपळनेर: आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा पार पडल्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाने तृप्त झालेले लाखो वारकरी, भाविक आणि भक्तजन आता सोलापूर, बीड-पर [...]
पिक विमा योजनेला उरले फक्त दोन दिवस; ३१ जुलैपर्यंत नोंदणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
पिंपळनेर: केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२६ साठीची नोंद [...]
