Tag: Ahilyanagar (अहिल्यानगर)
पिकांचे सरसकट पंचनामे करून मदत द्यावी; शेतकरी संघटनांची मागणी; तहसीलदारांना निवेदन
देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ [...]
रेल्वे अपघातात महिलेचा मृत्यू
देवळाली प्रवरा : टाकळिमियाँ येथील शेतमजुरीसाठी घराबाहेर पडलेल्या एका महिलेचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. अनिता [...]
कोकणवाडी येथे बाल भैरवनाथ यात्रोत्सव उत्साहात
अकोले : तालुक्यातील विश्रामगडाच्या पायथ्याशी असलेल्या कोकणवाडी येथे हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर बाल भैरवनाथ यात्रोत्सव उत्साहात पार पडला. चैत्र प [...]
उन्हाच्या झळांत पशुपक्ष्यांसाठी ‘जीवनदायी’ पाणवठा
अकोले : उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी राज्य होरपळून निघत असताना माणसांसह पशुपक्ष्यांचेही जीवन कठीण झाले आहे. पाण्याअभावी त्रस्त झालेल्या पक्षी व लहा [...]
गॅस वितरणाचे योग्य नियोजन करा;आ. काळेंच्या प्रशासकीय यंत्रणा व वितरकांना सूचना; कोपरगावात गॅस टंचाईची झळ
कोपरगाव : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम देशातील इंधन वितरण व्यवस्थेवर होत असून कोपरगाव तालुक्यातही घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच [...]
राहात्यात आजही रंगतो ‘गळी लागण्याचा’ थरार! हवेत लटकत ‘गळवंती’ ला लावली जातात लहान मुले; शेकडो वर्षांच्या परंपरेचे जतन
राहाता : परंपरा म्हणजे केवळ रूढी नाहीत, तर त्या असतात भावनांची, श्रद्धेची आणि नात्यांची जपलेली साखळी… अशाच एका अनोख्या आणि थरारक परंपरेचा अनुभव र [...]
कर्मवीर शंकरराव काळे यांची उद्या जयंती
कोपरगाव : माजी खासदार, सहकार चळवळीतील अग्रणी नेते आणि शिक्षणप्रेमी स्व.कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.०६) विविध क [...]
परमार्थात शुद्ध भक्तीनेच भगवंत प्राप्ती : ह.भ.प. आढाव
भातकुडगाव फाटा : संतांनी घालून दिलेल्या विचारांनी परमार्थ प्राप्तीसाठी भगवंताच्या चरणी लीन होऊन भक्ती केली तरच भगवंतच्या जवळ जाता येते. समाज जागृ [...]
संजीवनी इंजिनिअरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांना नोकरी
कोपरगाव : उद्योगांना आवश्यक तांत्रिक कौशल्ये व अद्ययावत ज्ञान असलेले अभियंते घडविण्यावर भर देणाऱ्या संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या नऊ विद्यार्थ्या [...]

मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करा : आ. आशुतोष काळे
कोपरगाव : मंजूर बंधारा तब्बल तीनदा वाहून गेल्यामुळे या बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात असलेल्या असंख्य शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे या [...]
