Tag: सत्तासंघर्ष

“गाड्या फेकून द्या” म्हणणाऱ्या आदिती तटकरेंवर सुषमा अंधारे यांची जोरदार टीका
https://www.youtube.com/watch?v=ei9yMMRzhn0
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आल्या आहेत. व [...]

राष्ट्रवादी काँगे्रसमधील सुप्त संघर्ष उघड
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अंतर्गत सत्तासंघर्ष उफाळून आला असून, पक्षातील शीतयुद्ध आता उघडपणे समोर येऊ लागले आहे. नेतृत्वाच्या प्रश [...]

पाच राज्यांच्या विधानसभा निकालाकडे देशाचे लक्ष; प्रादेशिक अस्मितेची कसोटी; पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार का?
नवी दिल्ली : देशाच्या राजकीय दिशेला आकार देणारे मानले जाणारे पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पाँडिचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडण [...]
विधानपरिषदेसाठी कुणाला संधी?
विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होत असून, उमेदवारी अजर्र् दाखल करण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी उरला असतांनाही देखील अजूनही कुणाला संध [...]
पंजाब वाचवण्याचे आपसमोर आव्हान ?
आम आदमी पक्ष अर्थात आपमध्ये केवळ राज्यसभेत उभी फूट पडल्याचे दिसून येत नसून, पंजाब राज्यात कधीही सत्ताबदल होऊ शकतो, असा दावा करण्यात येेत आहे. कार [...]

राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत! ठाकरे-फडणवीसांची मध्यरात्री वर्षावर खलबते ?
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवू शकणार्या एका चर्चेने सध्या जोर धरला आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री ‘वर [...]
पंजाबमध्ये आप सरकार कोसळणार? पक्षातील 28 आमदार पक्ष सोडणार : नवीन जयहिंद
अमृतसर : पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षासमोर मोठे राजकीय आव्हान उभे ठाकल्याची चर्चा रंगली आहे. तब्बल 28 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा [...]
‘आप’मधील फूट आणि नवे समीकरण !
गेल्या काही महिन्यांपासून बिहारमधील उलथापालथ सोडल्यास देशभरात ऑपरेशन लोटसच्या चर्चा रंगत नव्हत्या. महाराष्ट्रात ठाकरे गटाचे खासदार शिंदे यांच्या [...]
कर्जत नगरपंचायतीत सत्तासंघर्ष पेटला; गटनेते मेहत्रेंविरुद्ध ‘अविश्वास’, सतीश पाटील यांना गटनेते करण्याची मागणी
कर्जत : कर्जत नगरपंचायतीत पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला असून, नवीन राजकीय समीकरण पुन्हा एकदा तयार झाले आहे. गटनेतेपदावरून मोठा वाद उभा रा [...]
गायकवाडचे बोल म्हणजे सत्तेतून आलेला माज !
महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, क्रांतीबा जोतीबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची भूमी आहे. छत्रपती शिव [...]
