Tag: शेतकरी हित
पंचवीस वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या पुढाकाराने नेकनूरमधील शेतरस्ता अखेर मोकळा
बीड : एखादा रस्ता हा केवळ मातीचा पट्टा नसतो, तर तो गावाच्या विकासाचा पाया असतो. शेतकर्यांच्या घामाला बाजारपेठेपर्यंत पोहोचवणारा दुवा, विद्यार्थ् [...]
बाधित फळपिकांचे पंचनामे त्वरित करा : कृषिमंत्री भरणे
मुंबई : राज्यातील मे व जून 2026 या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने [...]
राजकारणापलीकडे जाऊन पाण्याची काळजी घेणे गरजेचेमाजी मंत्री थोरात ; निळवंडे पाण्याचे चिंचोली गुरव येथे जलपूजन
संगमनेर : चिंचोली गुरव येथे पाणी परिषद झाली आणि त्यातून निळवंडे प्रकल्पाला गती मिळाली. धरण व कालव्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प पूर [...]

संतुलित खतांसोबत सेंद्रिय खतांचा वापर काळाची गरजकुलगुरू डॉ. विलास खर्चे ; विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक उत्साहात
देवळाली प्रवरा : शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या निविष्ठांच्या वाढत्या किमती आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असून उत्पादकता [...]
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन
कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात [...]
खा.सोनवणेंची शेतकरीहिताची भूमिका पाहून शेतकरी नेतेही भारावलेशेतकर्यांचे प्रश्न घेवून शेतकरीनेते खासदारांच्या घरी
जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हक्काची पिकविम्याची रक्कम त्यांना तात्काळ मिळावी, आदि मुद्दे घेवून शेतकरी नेते खा.बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी गेल [...]
तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवावेतमहसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश ; करमाळ्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन
सोलापूर : राज्यात पूर्वीपासून गृह खाते हे जनतेच्या जीवाचे रक्षण करते, तर महसूल खाते जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करत असते, या सरकारच्या धोरणानुसार त [...]

कृषीसाहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तिसर्यांदा मनमोहन कलंत्री बिनविरोधजिल्हा व तालुका संघटनेच्या वतीने सत्कार
देशपातळीवरील कृषी साहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मनमोहन कलंत्री तर राष्ट्रीय सल्लागार म्हणून सत्यनारायण कासट यांची तिसर्यांदा [...]

राजधानीत महात्मा फुले यांना अभिवादन;राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
नवी दिल्ली : महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांद्वारे त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. राजधान [...]
थकबाकीदारांसाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ राबवा; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांमधील थकबाकीदार शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ प्रभावीपणे राबविण्याचे न [...]
