Tag: विकासकामे
रस्ता उकरून महिनाभर उलटला; जेई आकाश पाटील यांच्या वर कारवाईची मागणी
देगलूर तालुक्यातील गवंडगाव-बोरगाव मार्गावर जेसीबीने उकरून टाकलेला रस्ता आजही पूर्ववत करण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रार करूनही [...]
क्युरिंगचा ‘फार्स’ की जनतेचा ‘छळ’?किनवटच्या भुयारी पुलाखालील रस्त्यावरून नागरिकांचा पारा चढला; आंदोलनाचा इशारा!
विकासकामांच्या नावाखाली जनतेला वेठीस धरण्यात कंत्राटदार किती ‘माहीर’ असू शकतात, याचा उत्तम नमुना सध्या किनवट शहरातील शिवाजीनगर भागातील रेल्वे भु [...]
आ. संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यशबीड एसटी आगाराच्या ताफ्यात 5 अत्याधुनिक ’राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल
बीड मतदारसंघातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि एसटीचा प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपु [...]
विष्णुपूरी उड्डाणपूल दुर्घटना: केंद्रीय समितीकडून प्रत्यक्ष पाहणीनिकृष्ट कामावरून अधिकार्यांना फटकारले, नमुने जप्त!
नांदेड : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपूरी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाची संरक्षण भिंत ढासळल्याची घटना नुकतीच घडली हो [...]
देवेंद्र फडणवीस : नेतृत्वाच्या प्रभावी कसोटीवरील खरा नेता !
अलीकडच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, अशा विविध राजकीय चर्चा अधूनमधून रंगताना दिसतात. अशा चर्चा [...]
श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड विकासकामांना मिळणार वेग उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
आष्टी तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आम [...]
कोपरगाव-शिर्डीत महावितरणचे सर्कल कार्यालय सुरु कराआ. काळेंची मागणी ; ऊर्जा विभागाच्या विविध प्रश्नांकडे वेधले सरकारचे लक्ष
कोरपगाव : महावितरणचे सर्कल कार्यालय कोपरगाव मतदार संघापासून अहिल्यानगर येथे जवळपास ११० किलोमीटर दूर अंतरावर असल्यामुळे स्थानिक पातळीवरील कामांमध् [...]
गणेश कारखान्याची निवडणूक पुन्हा लढवणार नाहीमाजी खा. विखेंची घोषणा ; सभासदांच्या हितासाठी न्यायालयातील लढा मात्र सुरु राहील
राहाता : गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष [...]
ओव्हरफ्लोच्या पाण्यातून सर्व साठवण तलाव भरून घ्या : आ. काळे
कोपरगाव : जलसंपदा विभागाकडे केलेल्या मागणीनुसार गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडण् [...]
संगमनेर ब्रँड बदनाम करण्याचा डाव : दुर्गा तांबे
संगमनेर: निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी ऐतिहासिक थेट पाईप लाईन योजना पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. यामुळे शहरवासीयांना दररोज स्वच्छ व मुबलक पाणी मि [...]
