Tag: मुंबईबातम्या

एसटीचे स्मार्ट कार्ड जादा; दराने विक्री केल्यास कारवाई; परिवहन मंत्री सरनाईक; परवाने रद्द करण्याचा इशारा
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाकडून सवलतधारक प्रवाशांना दिल्या जाणार्या स्मार्ट कार्डांच्या विक्रीत पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घेत [...]
राज्यात दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळात बदलाचे संकेत; प्रभावी ठसा न उमटवणार्या मंत्र्यांना शिंदे देणार डच्चू
मुंबई : राज्यातील सर्व निवडणुका पार पडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात बदलांचे संकेत दिल्याच [...]

मीरा बोरवणकर यांच्या नियुक्तीची बातमी खोटी
मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांत सामाजिक माध्यमांवर मोठ [...]
मा.खा. डॉ. सुनील गायकवाड यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीत विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणार्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी आयोजित भव्य सोहळ्यात यंदाचा लिजेंड दादासाहेब [...]

महाराष्ट्र राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा
https://www.youtube.com/watch?v=3NdRaUN3Occ
महाराष्ट्र राजकारणात सध्या 'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger) नावाच्या कथित हालचालींची जोरदार चर्च [...]

डॉ. संग्राम पाटील यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई : भारतीय वंशाचे ब्रिटनमधील नागरिक आणि प्रसिद्ध चित्रफीत निर्माते डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त [...]

बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांचा पोस्टर हटवल्याने महाराष्ट्रात राजकारण तापले!
https://www.youtube.com/watch?v=kLpRRGKJAPs
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री (धीरेंद्र कृष्ण शास्त्री) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केल [...]

बनावट जनगणना अर्जात माहिती भरू नका; राज्य सरकारचे नागरिकांना आवाहन
मुंबई : देशाच्या नियोजन, विकास आणि विविध कल्याणकारी योजनांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली जनगणना प्रक्रिया सुरू झाली असून, याच पार्श्वभूमीवर नागरि [...]

राजा शिवाजी चित्रपट करमुक्त करा : आ. दानवेंची मागणी
मुंबई : शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी अभिनेते रितेश देशमुख यांच्या राजा शिवाजी या चित्रपटाला राज्यात करमुक्त दर्जा देण्याची मागणी केली आहे. या [...]
सर्वसामान्य माणूस हाच आपला विठ्ठल, त्यासाठीच ‘टेक-वारी’! मुख्यमंत्री फडणवीस :’महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचे उद्घाटन
मुंबई : तंत्रज्ञानाचा अंतिम उद्देश हा सामान्य नागरिकांचे जीवन सुलभ करणे आहे. सर्वसामान्य माणूस हाच आपला ‘विठ्ठल’ असून त्याच्या सेवेसाठीच टेक वारी [...]
