Tag: मानवता
महिला भाविकाची हरवलेली पर्स प्रामाणिकपणे परत
श्रीक्षेत्र माहूर गडावरील चे पत्रकार संजय घोगरे यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत नागपूर येथील एका महिला भाविकाची हरवलेली पर्स परत केली.नागपूरच्या [...]
तथागतांच्या प्रज्ञा,शील,करुणा, मैत्री, वैज्ञानिक दृष्टिकोना शिवाय जगाला पर्याय नाही-विनोद मुळूक
बीड : आज जगात सर्वत्र अशांतता व काही ठिकाणी युद्ध सुरू आहेत. पृथ्वीतलावर मानवप्राणी अतिउच्च उत्क्रांतीत आहे परंतु मानवता व वैज्ञानिक शोधाचा योग् [...]

भाऊचा माणुसकीचा फ्रिज’ उपक्रम मानवतेचा जिवंत संदेश-सुनील राणे
नांदेड : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माणुसकी पोहोचविण्याचे काम म्हणजे खर्या अर्थाने राष्ट्रसेवा होय. धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी वर्षभरात [...]
अशरफ पटेल प्रतिष्ठान तर्फे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्नरक्तदान हेच खरे जीवनदान: सहाल चाऊस
माजलगाव : महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या औचित्य साधून अशरफ पटेल प्रतिष्ठान व उमर हॉस्पिटल, माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण् [...]
दिलेला शब्द पाळला! उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आदिल शाह कुटुंबाला नवीन घरपहलगाम हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना प्राणार्पण; युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 21 एप्रिल 2026 रोजी झालेल्या हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना अद्वितीय शौर्य दाखवत बलिदान देणारे आदिल हुसैन शाह या [...]
महात्मा बसवेश्वर समाज परिवर्तनाचे महान विचारवंत : सरडे
जामखेड : महात्मा बसवेश्वर हे खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाचे महान विचारवंत होते. “प्रत्येक माणूस समान आहे” हा विचार बसवेश्वरांनी समाजात रुजवला. आज [...]
शिवसेना जात-धर्मापलीकडे काम करणारा पक्ष : बाफना उपमुख्यमंत्री शिंदेंच्या माध्यमातून रुग्णास दोन लाखाची मदत
जामखेड : शिवसेना पक्ष हा जात, धर्म, पंथ या सर्व सीमांच्या पलीकडे जाऊन काम करणारा पक्ष आहे. सामान्य माणसाच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कधीही कमी [...]
’रक्ताचा रंग एकच’ : पालीत भीम जयंतीनिमित्त सामाजिक एकतेचे प्रेरणादायी दर्शन
पाली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पाली येथील नालंदा बुद्ध विहार येथे भव्य रक्तदान [...]
आष्टीत उजळला मानवतेचा दीप; साध्या विवाहातून चार दिव्यांग निराधारांना जीवनाचा आधार
भगवान महावीर जयंतीनिमित्त आष्टी शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाने मानवतेचा जिवंत आदर्श साकारत समाजासमोर एक प्रेरणादायी संदेश ठेवला. मनुष् [...]
जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज!
गेल्या 40 दिवसांपासून सुरू असलेला पश्चिम आशियातील संघर्षाला अल्प का होईना पण विराम लागल्याने संपूर्ण जगाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. 40 दिवसा [...]
10 / 10 POSTS
