Tag: महाराष्ट्रशेती
संशोधनाचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे; कुलगुरू डॉ. विलास खर्चे; नाविन्यपूर्ण विस्तार पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन
देवळाली प्रवरा : विद्यापीठातील संशोधनाचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असून त्यासाठी शास्त्रज्ञांनी नाविन्यपूर्ण विस्तार पद्धतींचा [...]
भोसा खिंड प्रकल्पाला हक्काचे पाणी द्यावे; सभापती तापकीर ; कर्जतसाठी कुकडी, सीना व घोड कालव्यांचे आवर्तन सोडण्याची मागणी
कर्जत : वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे कर्जत तालुक्यातील शेतीसमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले असून, शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळावा य [...]

अकोले बाजार समितीत कांद्याला तेराशे रुपयांचा भाव
अकोले : अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला १३११ रुपये प्रति क्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यासोब [...]

उत्पादनखर्च २२०० पण भाव फक्त ९००; महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटाच्या खाईत!
https://www.youtube.com/watch?v=pu8Ct_hLs7E
एप्रिल २०२६ मधील आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा भीषण आर्थिक संकट [...]
राहाता तालुक्यात पिक विमा परताव्यात दुजाभाव? मच्छिंद्र चौधरी; शिर्डी, राहाता, पुणतांबा मंडळातील शेतकरी प्रतीक्षेत
राहाता : तालुक्यातील शिर्डी, राहाता व पुणतांबा मंडळांतील शेतकऱ्यांना २०२५ च्या खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या पिक विम्याचा परताव [...]
सावधानतेची कसोटी !
देशाच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या कृषी व्यवस्थेचे आणि त्यावर आधारलेल्या संपूर्ण अर्थचक्राचे लक्ष ज्याकडे लागून राहते, त्या नैऋत्य मान्सूनाबाबत यं [...]
6 / 6 POSTS
