Tag: महाराष्ट्रराजकारण

रयत सेवक बॅंकेस ‘बेस्ट एनपीए मॅनेजमेंट’ पुरस्कार
कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी स्थापन झालेल्या रयत सेवक बँकेने उल्लेखनीय कामगिरी करत ‘बेस्ट एनपीए मॅनेजमेंट [...]
संगमनेरात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन
संगमनेर : संपूर्ण जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा समतेचा व सर्वधर्मसमभावाचा विचार सांगणारे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण [...]

अजितदादांच्या फोटोपुढील ताटात टाचण्या टोचलेले लिंबू; अमोल मिटकरी यांनी ट्विट करत फोटो केले शेअर
बारामती : बारामतीत घडलेल्या विमान दुर्घटनेनंतर आता या प्रकरणाला वेगळेच आणि धक्कादायक वळण मिळताना दिसत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या न [...]

शिरपूरची सेंट्रल लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानकेंद्र ठरेल; मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास; केतकीबेन पटेल सेंट्रल लायब्ररीस भेट
धुळे : शिरपूर शहरात जलसंधारणासोबतच शिक्षण, आरोग्य व औद्योगिक क्षेत्रात झालेली प्रगती ही राज्यासाठी पथदर्शी आहे. येथील सेंट्रल लायब्ररी विद्यार्थ् [...]
भारत समाजभूषण पुरस्काराने मा. खा. डॉ. सुनील गायकवाड यांचा गौरव
छत्रपती संभाजीनगर : लातूरचे लोकप्रिय माजी संसदरत्न खासदार, प्राध्यापक, विधिज्ञ डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि विकासाभिमुख [...]

काही लोकांना ऑफिसला न येण्यासाठी भत्ता दिला पाहिजे! नितीन गडकरींनी कंत्राटदार-अधिकाऱ्यांची कानउघडणी
https://www.youtube.com/watch?v=Q_GyeKRxWnY
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निकृष्ट दर्जाचे काम, कामातील हलगर्जीपणा आणि भ्रष्टाचारावरून कं [...]

संगमनेरमध्ये आज ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन
संगमनेर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केले. [...]
आता कर्जत-जामखेडमध्ये लक्ष घालून परिवर्तन करणार : माजी खा. विखे; चौंडी येथे ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे उत्साहात स्वागत
कर्जत : अहिल्यानगर व राहुरीप्रमाणेच कर्जत-जामखेडमध्येही भविष्यात लक्ष घालून परिवर्तन घडवणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार सुजय विखे यांनी केले. [...]
गोदा ते नर्मदा अभियानात नागपूरचा सहभाग; मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते पेंच नदीतील पवित्र जल कलश पूजन
नागपूर : जल व्यवस्थापन व बारव निर्मितीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दिशादर्शक कार्य करुन योगदान दिले आहेत. त्यांनी दिलेले य [...]

राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत! ठाकरे-फडणवीसांची मध्यरात्री वर्षावर खलबते ?
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवू शकणार्या एका चर्चेने सध्या जोर धरला आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री ‘वर [...]
