Tag: ग्रामीणअर्थव्यवस्था

कांद्याला ३००० रुपये हमीभाव द्या किसान सभेची मागणी; सरकारने अंत पाहू नये! डॉ. अजित नवले आक्रमक
https://www.youtube.com/watch?v=yLVoVeGaQLU
आजची परिस्थिती एवढी भयानक आहे की, कांद्याचे घेतलेले उत्पादन आणि त्यासाठी झालेला खर्च भरून निघणे [...]
ओंकार शुगर ग्रुपकडून १७ साखर कारखान्यांना पुनर्जीवन; पेमेंटबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका ; बोत्रे पाटील
श्रीगोंदा : बाबुराव बोत्रेपाटील यांच्या नेतृत्वाखाली ओंकार शुगर ग्रुपने महाराष्ट्रासह तेलंगणा व कर्नाटक या तीन राज्यांतील अडचणीत सापडलेले अथवा बं [...]
अंबाजोगाई तालुका खरेदी विक्री संस्थेच्या सर्व 17 जागांची निवडणूक बिनविरोध! ना.पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे, नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, ज्येष्ठ नेते अशोकराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झाला निर्णय
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुका खरेदी विक्री संस्थेच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीत राजकारणातील दिग्गज नेत्यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली सर्व 17 [...]

हवामान बदलानंतरही गहू उत्पादन क्षमतेला चालना
नवी दिल्ली : देशातील चालू हंगामात गव्हाच्या पिकाची एकूण स्थिती समाधानकारक असल्याचे चित्र समोर आले आहे. अंदाजे 33.4 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर गव्हा [...]

नांदेड जिल्हा बँकेच्या लोकार्पणावर राजकीय झगमगाट; शेतकरी मात्र दारातच थांबले!
भोकर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भोकर शाखेच्या नव्या वास्तूच्या लोकार्पणासाठी सध्या मोठी लगबग सुरू असली, तरी या चमकदार सोहळ्यामागील वास्तव [...]

मोहफुलांमुळे ग्रामीण मजुरांना रोजगार; माहूर तालुक्यात वेचणीचा हंगाम जोमात; पहाटेपासून शेतशिवार व जंगलात नागरिकांची लगबग; पंधरा ते वीस दिवसांचा हंगाम देतो रोजगाराची संधी
माहूर : माहूर तालुक्यातील समृद्ध वनसंपदेमध्ये मोहफुलाच्या झाडांना विशेष महत्त्व आहे. सध्या सुरू झालेल्या मोहफुल हंगामामुळे ग्रामीण भागातील शेतमजू [...]
शेतीपंपाच्या वीजबिलावरील व्याज माफीची मागणी; उर्वरित थकबाकीवर ५० टक्के सवलत द्यावी; डॉ. पिपाडा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
राहाता : शेतकऱ्यांच्या शेतीपंपावरील जुन्या थकीत वीजबिलावरील व्याज पूर्णपणे माफ करून उर्वरित रकमेवर ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी भाजपा नेते डॉ. [...]

उत्पादनखर्च २२०० पण भाव फक्त ९००; महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटाच्या खाईत!
https://www.youtube.com/watch?v=pu8Ct_hLs7E
एप्रिल २०२६ मधील आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा भीषण आर्थिक संकट [...]
सावधानतेची कसोटी !
देशाच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या कृषी व्यवस्थेचे आणि त्यावर आधारलेल्या संपूर्ण अर्थचक्राचे लक्ष ज्याकडे लागून राहते, त्या नैऋत्य मान्सूनाबाबत यं [...]
9 / 9 POSTS
