Tag: एकनाथ शिंदे

राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा; ठाकरे गटातील अनेक जण संपर्कात असल्याचा मंत्री शिरसाट यांचा दावा
मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा रंगू लागली आहे. ठाकरे गटातील काही लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या [...]
बीडच्या विकासासाठी आ.संदीप क्षीरसागर यांचा जोरदार पाठपुरावामतदारसंघातील महत्वाच्या विकासकामांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट
बीड शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी मुंबईत शासनाकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला आ [...]
उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा पुन्हा चर्चेतपक्षीय बैठका, खासदारांशी चर्चा आणि नव्या समीकरणांची उत्सुकता
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौर्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना [...]
शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यांक विभाग बीड जिल्हाप्रमुखपदी ए. एस. गोलू यांची नियुक्ती
बीड : बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अजहरोद्दिन उर्फ ए. एस. गोलू यांची शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यांक विभागाच्या बीड जिल्हाप्रमुखपदी नियुक [...]
नांदेड विधान परिषद निवडणुकीतील सस्पेन्स उद्या संपणार? उमेदवारी माघारीच्या अंतिम दिवशी राजकीय चित्र स्पष्ट होणार
नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला राजकीय सस्पेन्स अखेर उद्या संपण्य [...]

“शिवसेनेचं मुंडकं आमचा मित्रपक्षच उडवतोय!” सत्तारांच्या विधानाने महायुतीत भूकंप?
https://youtu.be/r_FyKEJxSms
"शिवसेनेचं मुंडकं आमचा मित्रपक्षच उडवतोय!" सत्तारांच्या विधानाने महायुतीत भूकंप?"आम्ही जो उठाव केला, त्याचं हे फळ आ [...]
आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या पाठीशी मी सदैव; विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नांदेड : आमदार बालाजीराव कल्याणकर हे अत्यंत प्रामाणिक आणि जनतेसाठी झटणारे लोकप्रतिनिधी आहेत. मतदारसंघाच्या विकासाची त्यांना सातत्याने त [...]
महायुतीचा विधानपरिषदेच्या जागावाटपाचा तिढा सुटला; ११-४-२ चा फॉर्म्युला ठरला, तिन्ही पक्षांमध्ये एकमत
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर, अखेर विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीचे अं [...]
अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची गरज; चौंडीत जयंती महोत्सव उत्साहात
जामखेड : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांनी अंधश [...]
कांदा व ऊस उत्पादकांना मिळणार दिलासा? मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित विविध व [...]
