Tag: अन्नसुरक्षा

मंत्रालयातील कँटींनच्या स्वच्छतेवर ताशेरेन्यायालयाचक फेरतपासणीचे आदेश, अधिकार्यांची कानउघाडणी
मुंबई : मंत्रालयातील कँटीनच्या बाबतीत अन्न व औषध प्रशासनाने सादर केलेल्या स्वच्छतेच्या अहवालावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आ [...]
कठोर कारवाईचा गाजावाजा की अन्नसुरक्षेची खरी लढाई?
महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागात तुकाराम मुंढे यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर या विभागाची कार्यशैली राज्याच्या राजकीय, प्रशासक [...]
अन्नसुरक्षेच्या नियमांचा फक्त गाजावाजा नको…कठोर अंमलबजावणी हवी!
नांदेड : नायगाव शहर व परिसरातील अनेक हॉटेल्स, उपहारगृहे आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये अस्वच्छता, शिळ्या अन्नपदार्थांची विक्री तसेच वर्तमान [...]
मुंबईतील 6 नामांकित हॉटेल्सवर एफडीएची कारवाईपरवानेही रद्द ; ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड नाही
मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील अन्नसुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली असून मुंबईतील सहा नामा [...]
शेतकरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय बैठक उत्साहात
अकोले : शेतीमालाला हमीभाव, शेती कर्ज, पीकविमा, जमिनीचे हक्क, शेतकरी आत्महत्या, महिला शेतकऱ्यांचे प्रश्न, भारत-अमेरिका व्यापार कराराचे शेतीवरील पर [...]

महाराष्ट्रात अॅनालॉग पनीर आणि चीजवर बंदी आणण्याची जोरदार मागणी; आरोग्यासाठी ठरू शकते घातक!
https://www.youtube.com/watch?v=J6qCiE3bIvg
महाराष्ट्रात 'अॅनालॉग पनीर' (दुधाऐवजी वनस्पती तेलापासून बनवलेले बनावट पनीर) आणि चीजच्या विक्रीव [...]

‘महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण २०२६’ ला मंत्रिमंडळाची मंजुरी; जलजीवन मिशन २.० च्या देखभालीसाठी आराखडा तयार होणार
मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणाऱ्या 'महाराष्ट्र ग्रामीण पेयजल [...]
चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत!
महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकरी ज्या क्षणाची अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर अवतरला आहे. नैऋत्य मान्सूनने राज्यात अध [...]

एफडीए चा अहवाल वास्तव की दिशाभूल करणारा ?
मुंबईतील पायधुनी येथे डेकाडिया कुटुंबातील चार जणांचा कलिंगड खाल्ल्याने विषबाधा होऊन मृत्यू झाल्याचे आपण सर्वांना माहीत आहेच. [...]
अन्न आणि औषध प्रशासन सुस्त आहे का ?
मुंबईसारख्या महानगरात घडलेली पायधुनी येथील घटना केवळ एका कुटुंबाच्या दुर्दैवी मृत्यूची कथा नाही, तर ती आपल्या अन्नसाखळीतील गंभीर बिघाडाचा [...]
