Tag: राजकीय आरोप
संगमनेर ब्रँड बदनाम करण्याचा डाव : दुर्गा तांबे
संगमनेर: निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी ऐतिहासिक थेट पाईप लाईन योजना पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. यामुळे शहरवासीयांना दररोज स्वच्छ व मुबलक पाणी मि [...]
बैठका घेतल्या तरी जाणारे थांबणार नाही उद्योगमंत्री सांमत यांचा मातोश्रीवरील बैठकीवरून ठाकरेंना टोला
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभू [...]
ठाकरे गटाचे आमदारही फूटीच्या उंबरट्यावर ?उद्धव ठाकरेंनी उद्या मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक
मुंबई : राज्यात ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदार फुटल्यानंतर आमदार सचिन अहिर यांनीही पक्ष सोडल्यानंतर आणखी आमदार बंडांच्या पावित्र्यात असल्याच्य [...]

स्मार्ट मीटरच्या कंत्राटदारांनी भाजपला काय मदत केली? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल
https://youtu.be/ymUD-prqhhY
[...]
कणगर ग्रामपंचायतीत विकासकामांमध्ये भ्रष्टाचार नाही : घाडगे
देवळाली प्रवरा : कणगर बु. ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही विरोधकांकडून करण्यात येत असला, तरी त्या आरोपांमध्य [...]
पवनराजे हत्याकांडप्रकरणी सीबीआय हायकोर्टात जाणारउपमुख्यमंत्री शिंदेंनी केली गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा
मुंबई : पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर राज्यातील राजकीय आणि कायदेशीर घडामोडींना वेग आला आह [...]

“आरोप खरे वाटत असतील तर सांगा, मी लगेच राजीनामा देतो!” – उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
https://youtu.be/wvE8sXOuSgo
[...]
पक्षांतरविरोधी याचिका न्यायालयाने फेटाळलीपुराव्यांशिवाय हस्तक्षेप शक्य नाही ; सर्वोच्च न्यायालयाची भूमिका
नवी दिल्ली : देशातील विविध राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षांच्या आमदार आणि खासदारांची फोडाफोड केली जात असल्याच्या आरोपांवर सर्वोच्च [...]
अवैध वाळू उपसा प्रकरणी गेवराईच्या तहसीलदारांवर कारवाई का नाही?प्रश्न तडीस लावणार-आ.विजयसिंह पंडित
बीड घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन होत असल्याचा आरोप करत या प्रक [...]
पंतप्रधान मोदींच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडलीकाँगे्रस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची टीका ; नीटवरूनही साधला निशाणा
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक, परराष्ट्र आणि शैक्षणिक धोरणांवर तीव्र टीका करत [...]
