Tag: महाराष्ट्र राजकारण
तनपुरेंच्या प्रवेशामागे विकासाचे राजकारण की राजकारणाचा विकास? राहुरीच्या सत्तेच्या पटावर नवी समीकरणे
देवळाली प्रवरा : राहुरीच्या राजकारणात गेल्या दोन दशकांत अनेक सत्ता बदलल्या, अनेक नेते आले-गेले, मैत्री झाली आणि वैरही झाले. मात्र एक प्रश्न कायम [...]
अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची गरज; चौंडीत जयंती महोत्सव उत्साहात
जामखेड : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांनी अंधश [...]

आंदोलनकर्त्यांनी संयम बाळगावा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुख [...]
मनोज जरांगे यांचे शेतात उन्हामध्ये उपोषण सुरू; कार्यकर्ते, मंत्री घामाघूम; मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषणावर ठाम
जालना : मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी शनिवारी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास सुरुवात केली. उप [...]
बळी विषारी दारूचे की व्यवस्थेचे?
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू पिऊन १५ जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जीवन-मृत्यूच्या सीमेवर झुंज देत आहेत. या घटनेने संपूर्ण [...]
देवेंद्र फडणवीस : स्वच्छ प्रतिमेचे आणि पारदर्शक प्रशासनाचे नेतृत्व
मुंबई : भारतीय राजकारणात नेत्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन केवळ त्यांच्या राजकीय यशावर होत नाही, तर त्यांच्या वैयक्तिक प्रतिमेवर आणि प्रशासन [...]

ओबीसी आरक्षणाला हात लावल्यास रस्त्यावर उतरू; डॉ. बबनराव तायवाडे यांचा इशारा
मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यां [...]
मराठा आरक्षणावर समाधानकारक काम सुरू; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्य शासनाकडून अत्यंत समाधानकारक काम सुरू असल्याचा दावा जलसंपदा मंत्री तथा मराठा उपसमित [...]

ओबीसी आरक्षणावर धक्का लागू देणार नाही; लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर निशाणा
पुणे : ओबीसी आरक्षणाच्या हक्कांवर कोणताही परिणाम होईल असे निर्णय स्वीकारले जाणार नाहीत, असा ठाम इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. पुण [...]
कांदा व ऊस उत्पादकांना मिळणार दिलासा? मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित विविध व [...]
