Homeताज्या बातम्या

कॉपी करु न दिल्याने विद्यार्थ्यांकडूनच शिक्षकावर हल्ला

नाशिक प्रतिनिधी - राज्यात एकीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवलं जात आहे. मात्र दुसरीकडे कॉपी करु न दिल्याने विद्

त्या शिवलिंगाचे होणार कार्बन डेटिंग
महाराष्ट्रात उभारणार जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठपणन मंत्री जयकुमार रावल ; निर्यात व्यवस्थाही बळकट करणार
पत्रकारांना शिवीगाळ व धमकी प्रकरणी खा. संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन – नितीन सोनवणेपत्रकारांवर हात उठवला तर पँथर स्टाईल उत्तर देऊ – ऑल इंडिया पँथर सेनेचा इशारा

नाशिक प्रतिनिधी – राज्यात एकीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवलं जात आहे. मात्र दुसरीकडे कॉपी करु न दिल्याने विद्यार्थ्यांकडूनच शिक्षकावर हल्ला होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दहावीच्या पेपरदरम्यान कॉपी करु न दिल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षकावर दगडफेक केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये घडली आहे. या दगडफेकीत शिक्षकाच्या डोक्याला आणि डोळ्याला मार लागल्याने ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

COMMENTS