Homeताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन गुढीपाडवा आनंदी करावा – आ. सुनील भुसारा

मुंबई प्रतिनिधी – विरोधी पक्षांचा आंदोलन विधानभवनाच्या पायऱ्यावर अवकाळी पावसाबद्दल बळीराजाला नुकसान भरपाई द्या नाहीतर खुर्च्या खाली करा झोपलेले सरकार जागा होऊ दे शेतकऱ्यांचा पाडवा गोड होऊ दे अशा घोषणा देऊन निषेध केला. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब नुकसान भरपाईचा आढावा घेऊन अनुदान जाहिर करावं आणि शेतकऱ्यांचा गुढीपाडवा आनंदाचा करावा असे सुनील भुसारा यांनी म्हटले आहे.

मध्यम पावसातच नांदेडचा विकास बुडाला! श्रीनगर-शिवाजीनगर-भाग्यनगर जलमय; कोट्यवधींच्या विकासकामांची पोलखोल
आरटीई प्रवेशाच्या कागदपत्र पडताळणीत गोंधळ;पालकांना करावी लागते तासंतास प्रतीक्षा; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे संताप
प्रविणदादांची अभिनंदनीय भूमिका!

मुंबई प्रतिनिधी – विरोधी पक्षांचा आंदोलन विधानभवनाच्या पायऱ्यावर अवकाळी पावसाबद्दल बळीराजाला नुकसान भरपाई द्या नाहीतर खुर्च्या खाली करा झोपलेले सरकार जागा होऊ दे शेतकऱ्यांचा पाडवा गोड होऊ दे अशा घोषणा देऊन निषेध केला. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब नुकसान भरपाईचा आढावा घेऊन अनुदान जाहिर करावं आणि शेतकऱ्यांचा गुढीपाडवा आनंदाचा करावा असे सुनील भुसारा यांनी म्हटले आहे.

COMMENTS