Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीचा सन्मान राखावा!

लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा सन्मान राखणे ही लोकशाहीची पायाभूत तत्त्वे आहेत, कारण ते जनतेच्या सामूहिक इच्छेचे प्रतिनिधित्व करतात. अलीकडील तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींमध्ये, तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे नेते जोसेफ विजय यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असून, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घटनात्मक चौकटीत राहून बहुमताचे पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

कांगोणी फाटा परिसरात ट्रॅक्टर-बसची भीषण धडक; एकाचा मृत्यू
शिक्षकांच्या बदल्यांना यंदा ‘ब्रेक’! जनगणनेच्या कामामुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय
इराण-अमेरिका युद्ध संपण्याची चिन्हे!; पुढील 48 तासांत युद्धविराम घोषणेची शक्यता; दोन्ही देशांमध्ये 14 कलमी आराखडा तयार

लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा सन्मान राखणे ही लोकशाहीची पायाभूत तत्त्वे आहेत, कारण ते जनतेच्या सामूहिक इच्छेचे प्रतिनिधित्व करतात. अलीकडील तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींमध्ये, तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे नेते जोसेफ विजय यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असून, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घटनात्मक चौकटीत राहून बहुमताचे पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

COMMENTS