Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुतीचे शंभर दिवसाचे प्रगतीपुस्तक असमाधानकारक ; महाराष्ट्रातील सर्वात बदनामीकारक सरकार..

अहिल्यानगर : राज्यातील महायुती सरकारला शंभर दिवस पूर्ण होत असताना जनतेच्या जीवनात ठोस बदल जाणवले नाहीत, त्यामुळे या काळातील कामगिरीचे प्रगतीपुस्तक असमाधानकारक ठरले आहे, अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत व्यक्त केली जात आहे. त्याचाच आढावा घेतला आहे या व्हिडिओतून

जामखेड : कलाकेंद्र बंद केले; जीवे मारण्याची धमकी
जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न ः आ. आशुतोष काळे
जामखेड तालुक्यात 74 कोटी 65 लाख पीक कर्ज वाटप ः अमोल राळेभात

अहिल्यानगर : राज्यातील महायुती सरकारला शंभर दिवस पूर्ण होत असताना जनतेच्या जीवनात ठोस बदल जाणवले नाहीत, त्यामुळे या काळातील कामगिरीचे प्रगतीपुस्तक असमाधानकारक ठरले आहे, अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत व्यक्त केली जात आहे. त्याचाच आढावा घेतला आहे या व्हिडिओतून

COMMENTS