Jalna : अतिवृष्टीमुळे घरांच्या भिंती कोसळल्या

Homeताज्या बातम्या

Jalna : अतिवृष्टीमुळे घरांच्या भिंती कोसळल्या

अतिवृष्टीमुळे अंबड शहरातील नायकवाडी मोहल्ला,माळी गल्ली, परिसरामध्ये घरांच्या भिंती कोसळल्या यामध्ये नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे झालेल्या नुकस

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
ऑक्सिजन प्लान्टच्या ठिकाणी आता संचारबंदी
श्रीक्षेत्र नेकनूरमध्ये लोटला जनसागर; 1.5 लाख भाविकांची उपस्थितीसंत बंकटस्वामींच्या 82व्या पुण्यतिथी उत्सवाची थाटात सांगता

अतिवृष्टीमुळे अंबड शहरातील नायकवाडी मोहल्ला,माळी गल्ली, परिसरामध्ये घरांच्या भिंती कोसळल्या यामध्ये नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार नारायण कुचे यांनी अंबड येथील मुख्याधिकारी नगर परिषद मांढुरके नायब तहसीलदार शिनगारे , नायब तहसीलदार धर्माधिकारी यांना सोबत घेऊन पाहणी केली, यावेळी गटनेते अरुण उपाध्ये, संदीप खरात,, मतीन पठाण, मनोज साळवे,,नासिर बागवान, , नासिर बागवान,,यांच्यासह सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते

COMMENTS