Homeताज्या बातम्या

आ. विजय राजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली फारूख पटेल यांनी पटेल नगर भागाची पाण्याची समस्या दूर केली :- शेख युनूस

बीड जिल्ह्यातील गेवराई मतदार संघाचे दबंग आ. विजय सिंह राजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली मा. उपनगराध्यक्ष विनोद मुळूक ,मा.फारुख पटेल साहेब गटनेते, त

जनगणनेसाठी आता घरोघरी प्रगणक येणार16 मे ते 14 जून दरम्यान घरभेटीद्वारे माहिती संकलनअचूक माहिती द्या, प्रशासनाला सहकार्य करा : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
वार्ड क्र. 19 ते 22 मध्ये एसआयआर गणना फॉर्म भरण्यासाठी विशेष कॅम्पनागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सभापती शेख निजाम यांचे आवाहन
आरटीई प्रवेशासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ; बोगस कागदपत्रांवर कारवाईची मागणी



बीड जिल्ह्यातील गेवराई मतदार संघाचे दबंग आ. विजय सिंह राजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली मा. उपनगराध्यक्ष विनोद मुळूक ,मा.फारुख पटेल साहेब गटनेते, तसेच खदीर सेठ बोरखडी वाले, शेख जाकेर भाई,शेख पाशाभाई, शेख इलियास यांच्यामुळे तेलगाव नाका पटेल नगर भागात पंधरा-वीस वर्षापासून पाण्याची समस्या नागरिकांना सहन करावी लागत होती. जल अंतर्गत योजनेखाली फक्त मोठी पाईप लाईन जोडून कनेक्शन देण्यात आले होते. पण पाण्याची पाईपलाईन अजून जोडण्यात आलेली नव्हती. ही समस्या पटेल नगर भागातील नागरिकांनी फारूख पटेल, खदीर सेठ बोरखडी वाले, जाकेर भाई, पाशाभाई यांच्या कडे सांगितली आणि त्यांच्या प्रयत्नामुळे पटेल नगर भागातील रहिवासांचे पाण्याचे प्रश्न दूर झाले. समस्त पटेल नगर भागातील रहिवासी यांनी  आ.विजय राजे पंडित,फारुख पटेल, खदीर सेठ, जाकेर भाई, पाशा भाई यांचे आभार मानले.

COMMENTS