Category: संपादकीय
तटकरे – पटेल यांची स्थिती नेमकी काय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत संघटनात्मक घडामोडींवर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले [...]
मुंबई इंडियन्सचा विजय ; पंजाबच्या अडचणी वाढल्या
आयपीएलच्या सुरुवातीपासूनच पंजाब किंग्सच्या गोलंदाजीवर टीका होत आहे. २०० धावा करण्यासाठी फलंदाजांवर अवलंबून राहिलेले संघाचे गोलंदाज हे लक्ष्य वाचव [...]
नीट पेपरफुटी आणि शिक्षणाचा बाजार !
देशभरातील 23 लाख विद्यार्थ्यांनी दिलेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटला. तो पेपर एका राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात लीक झाल्याचे दिसून येत आहेे. त्याची [...]
एसआयआर : पुनरावलोकन की लोकशाहीवरील सावट ?
भारतीय निवडणूक आयोगानं विशेष सघन पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रियेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या टप्प्यात १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांचा [...]
तामिळ अस्मितेचे बहुमत !
तामिळनाडूच्या राजकारणात आज घडलेली घटना ही सत्ताकारण, जनमत, राज्यपालांची भूमिका आणि प्रादेशिक अस्मितेच्या संघर्षातील एक मोठा टप्पा म्हणून प [...]
राष्ट्रवादी काँगे्रस पक्षातील वादळ ?
राजकारण करणे वेगळे, आणि पक्ष चालवणे वेगळे, या दोन भिन्न बाबी असल्याचे एव्हाना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुन [...]
विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी चाललेला प्रयोग थांबणार कधी?
३ मे २०२६ रोजी झालेली NEET २०२६ परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) ने जाहीर केला आणि लाखो विद्यार्थ्यांच्य [...]
नीट परीक्षा रद्द करण्याची नामुष्की !
देशातील तब्बल तेवीस लाख विद्यार्थ्यांचे भविष्य नीट परीक्षेवर अवलंबून असते होते, मात्र ही परीक्षाच रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. कारण प्रश्नपत्रि [...]
राष्ट्रहित की अपयशी व्यवस्थेची कबुली?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला उद्देशून “एक वर्ष सोने खरेदी करू नका”, “पेट्रोल-डिझेल वाचवा”, “खर्च कमी करा”, “मेट्रोचा वापर करा” अशा प्रकारच [...]

भविष्यातील संकट की अपयश ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल-डिझेल जपून वापरा, परदेशी प्रवास टाळा, परकीय वस्तूंवरील अवलंबित्व क [...]
