Category: संपादकीय
भारतीय चित्रपट सृष्टीतील वैविध्याचा सूर हरपला !
आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. त्या हिंदी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध पार्श [...]

केवळ नोकरीसाठीच शिक्षण हवे का?
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. ते खरेही आहे. कारण आजघडीला आ [...]

आंधळ्या श्रद्धेच्या कैदेतील सशक्तपणा…
भारतीय समाजात महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक ऐतिहासिक आणि क्रांतिकारक पावलं उचलली गेली. हिंदू कोड बिल मुळे महिलांना कायदेशीर हक्क आणि सन्मान प्रा [...]

श्रद्धा आणि अंधश्रद्धा…!
आज श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात संघर्ष म्हणण्यापेक्षा मतभेद असल्याचे जाणवून येते. ज्या गोष्टी श्रद्धेने केल्या जातात, त्या अंधश्रद्धा असल्याचे [...]

ग्रामीण आणि आदिवासी भागाचा विकास अजूनही दुर्लक्षित
आपल्या महाराष्ट्र राज्यातील सध्याचा विकास हा फक्त काही निवडक महानगराला किंवा शहराला अधिक केंद्रित करून विकास केला जात आहे. पण अजूनही राज्यातला बह [...]

समता आणि मानवतेचे महानायक महात्मा फुले
11 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणे प्रत्येक भारतीय नागरिकांची जबाबदारी आहे. कारण महात्मा ज् [...]
स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोेतिबा फुले
महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक, दलितांचे उध्दारक व सत्यशोधक समाजाचे प्रणेते, अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि सा [...]
निर्मिकाचा धर्म एकच सत्य
11 एप्रिल 2026 क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची 200वी जयंती संपूर्ण भारतात साजरी होत आहे त्यानिमित्ताने क्रांतीबांच्या गौरवशाली आणि प्रेरणादायी आद [...]

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले
भारताचे थोर सुपुत्र, विचारवंत, समाजसुधारक, लेखक महात्मा जोतीराव फुले यांची आज जयंती. महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. जो [...]
निधीअभावी इतर योजनांना खीळ !
कल्याणकारी योजना राबविण्यासाठी भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे प्रेरणा देतात, किंबहूना राज्यकर्त्यांनी मार्गदर्शक तत्वांप्रमाणे कारभार करायला [...]
